ठाणे

पुराच्या पाण्यात त्याची हिंमत जिंकली, असा वाचला तरुणाचा जीव

पुराच्या पाण्यात त्याची हिंमत जिंकली, असा वाचला तरुणाचा जीव

बदलापूरच्या बारवी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता

बदलापूरच्या बारवी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता

बदलापूरहून कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग बंद, नेमकी परिस्थिती काय?

बदलापूरहून कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग बंद, नेमकी परिस्थिती काय?

कल्याणच्या अशोक नगरातील पूरस्थिती हाताबाहेर? लोक घर सोडून...

कल्याणच्या अशोक नगरातील पूरस्थिती हाताबाहेर? लोक घर सोडून...

कल्याण, बदलापूर, अंबरनाथमधील पूरस्थितीचे धडकी भरवणारे PHOTOS

कल्याण, बदलापूर, अंबरनाथमधील पूरस्थितीचे धडकी भरवणारे PHOTOS

बदलापूर-कल्याणमधील सध्याची स्थिती काय? जाणून घ्या अपडेट

बदलापूर-कल्याणमधील सध्याची स्थिती काय? जाणून घ्या अपडेट

मोठी बातमी, बदलापूरला पुराचा धोका, कल्याण-डोंबिवलीत काय स्थिती?

मोठी बातमी, बदलापूरला पुराचा धोका, कल्याण-डोंबिवलीत काय स्थिती?

त्याच्यासाठी नगमा 'सनम' बनून पाकिस्तानात राहिली,अखेर असं समोर आलं सत्य

त्याच्यासाठी नगमा 'सनम' बनून पाकिस्तानात राहिली,अखेर असं समोर आलं सत्य

सकाळी सिग्नल यंत्रणा कोलमडली, आता एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

सकाळी सिग्नल यंत्रणा कोलमडली, आता एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

बकरी पडली आजारी, बकरीला घेऊन इसम थेट पालिकेत

बकरी पडली आजारी, बकरीला घेऊन इसम थेट पालिकेत

परिस्थितीवर मात करून सीए बनला, आईचे ऋण नाही विसरला.. !

परिस्थितीवर मात करून सीए बनला, आईचे ऋण नाही विसरला.. !

हरिनामाचा जयघोष सुरू होता, अचानक गाडी धडकली अन्... अपघात कसा घडला?

हरिनामाचा जयघोष सुरू होता, अचानक गाडी धडकली अन्... अपघात कसा घडला?

गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लायनरला आग, कल्याणदरम्यान घडली घटना

गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लायनरला आग, कल्याणदरम्यान घडली घटना

मुंबई, ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी साचलं पाणी

मुंबई, ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी साचलं पाणी

ठाण्यात स्वाईन फ्ल्यूचे तब्बल 70 रुग्ण, आरोग्य विभागाची चिंता वाढली

ठाण्यात स्वाईन फ्ल्यूचे तब्बल 70 रुग्ण, आरोग्य विभागाची चिंता वाढली

कल्याण-डोंबिवलीतील शाळा व महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर

कल्याण-डोंबिवलीतील शाळा व महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर

कुठे झाड कोसळलं, तर कुठे रुळावर पाणी; पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत

कुठे झाड कोसळलं, तर कुठे रुळावर पाणी; पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत

एका महिन्यात 21 बालके दगावली, 'त्या' वादग्रस्त हॉस्पिटलमध्ये पुन्हा...

एका महिन्यात 21 बालके दगावली, 'त्या' वादग्रस्त हॉस्पिटलमध्ये पुन्हा...

एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, ठाण्यातील धक्कादायक प्रकार

एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, ठाण्यातील धक्कादायक प्रकार

ठाणे जिल्ह्यात धबधबे परिसरात जाणे टाळे, अन्यथा बसतील पोलिसांचे फटके

ठाणे जिल्ह्यात धबधबे परिसरात जाणे टाळे, अन्यथा बसतील पोलिसांचे फटके

कल्याणमधील धक्कादायक घटना, प्रचंड रहदारी असणाऱ्या चौकात तरुणाची हत्या

कल्याणमधील धक्कादायक घटना, प्रचंड रहदारी असणाऱ्या चौकात तरुणाची हत्या

'धर्मवीर- 2'चं पोस्टर रिलीज होताच आनंद दिघेंच्या पुतण्याची प्रतिक्रिया

'धर्मवीर- 2'चं पोस्टर रिलीज होताच आनंद दिघेंच्या पुतण्याची प्रतिक्रिया

राज्यात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त; आता भाव तरी काय

राज्यात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त; आता भाव तरी काय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'बुलडोझर बाबा' असं कुणी म्हटलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'बुलडोझर बाबा' असं कुणी म्हटलं?

देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानीचे शहर असलेल्या मुंबईच्या सीमेला लागूनच ठाणे जिल्हा आहे. रस्ते आणि लोकल वाहतुकीमुळे हा जिल्हा झपाट्याने विकसित झाला आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा जिल्हा असल्याने या जिल्ह्याचे अलिकडेच विभाजन झाले आणि ठाण्यापासून स्वतंत्र अशा पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. ठाणे जिल्ह्याची विविध अर्थाने ओळख आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी सर्व मोठी तलावे ही याच जिल्ह्यात आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार ठाणे हा लोकसंख्येच्या दृष्टिने राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ 4214 चौ.कि.मी. असून ते राज्याच्या 1.37 टक्के आहे. पूर्वेकडे सहयाद्री पर्वताच्या रांगा तर पश्चिमेस अरबी समुद्र, उत्तरेस गुजरात राज्याचा घनदाट अरण्याचा भाग आणि दक्षिणेला मुंबई शहर अशी ठाण्याची सीमा आहे. जिल्हयातील ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकास झाला आहे. राज्याच्या 720 कि.मी. किनाऱ्यांपैकी 27 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा जिल्हयाला लाभला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक कुटुंबांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. पर्यटनस्थळांची संख्याही अधिक असून अनेक महत्वाची धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे पर्यटकांची वर्दळ तितकीच असून त्याची स्थानिकांच्या रोजगारासाठी मोठी मदत होत आहे. ठाण्यात भिवंडी ग्रामीण, शहापूर, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण ग्रामीण, मुरबाड, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याणपूर्व, डोंबिवली, कल्याण पश्चिम, मीरा भाईंदर, ओवळा माजीवडा, कोपरी-पाचपाखाडी, ठाणे शहर, मुंब्रा-कळवा, ऐरोली आणि बेलापूर हे 18 मतदारसंघ येतात.

जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.

पुढे वाचा
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.