AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाणे

ठाणेकरांनो, रविवारी घोडबंदर रोडवरील वाहतूकीत बदल, जाणून घ्या

ठाणेकरांनो, रविवारी घोडबंदर रोडवरील वाहतूकीत बदल, जाणून घ्या

एकट्या ठाण्यात तब्बल 3500 पंकज, सुरेश आणि रमेश

एकट्या ठाण्यात तब्बल 3500 पंकज, सुरेश आणि रमेश

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

तुटलेला फोन... पत्नीची हत्या केलेल्या पतीपर्यंत कसे पोहोचले पोलीस?

तुटलेला फोन... पत्नीची हत्या केलेल्या पतीपर्यंत कसे पोहोचले पोलीस?

ठाण्यात साडेसोळा लाख वाहने, सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्या - पोलीस

ठाण्यात साडेसोळा लाख वाहने, सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्या - पोलीस

इथे भय्यांची चालणार, राज ठाकरेंना शिवीगाळ, VIDEO

इथे भय्यांची चालणार, राज ठाकरेंना शिवीगाळ, VIDEO

Gautami Patil : नाहीतर कार्यक्रमाला येऊ नका.. गौतमी पाटील संतापली

Gautami Patil : नाहीतर कार्यक्रमाला येऊ नका.. गौतमी पाटील संतापली

कारमधून आला 'काळ', किरर्र अंधारात धडक, पुलावरून बाहुल्यांसारखे फेकले..

कारमधून आला 'काळ', किरर्र अंधारात धडक, पुलावरून बाहुल्यांसारखे फेकले..

11 वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला, शाळेच्या दप्तरामुळे वाचला जीव

11 वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला, शाळेच्या दप्तरामुळे वाचला जीव

ड्रायव्हरला हार्टअटॅक, शिंदे गटाच्या उमेदवाराच्या कारचा भीषण अपघात

ड्रायव्हरला हार्टअटॅक, शिंदे गटाच्या उमेदवाराच्या कारचा भीषण अपघात

कल्याण डोंबिवलीत काय चाललय? आता भाजपला मोठा धक्का

कल्याण डोंबिवलीत काय चाललय? आता भाजपला मोठा धक्का

भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात प्रचंड राडा, थेट भाजपाच्या...

भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात प्रचंड राडा, थेट भाजपाच्या...

कल्याण-डोंबिवलीत माजी नगरसेवक शिवसेना सोडून भाजपत का येत आहेत?

कल्याण-डोंबिवलीत माजी नगरसेवक शिवसेना सोडून भाजपत का येत आहेत?

पालघर साधू हत्याकांडात नाव तरी भाजप प्रवेश, या वादावर काशिनाथ बोलले

पालघर साधू हत्याकांडात नाव तरी भाजप प्रवेश, या वादावर काशिनाथ बोलले

मुंबई-ठाण्यात CNG संकट! पाइपलाइन फुटली, रिक्षा-टॅक्सींच्या लांबच रांगा

मुंबई-ठाण्यात CNG संकट! पाइपलाइन फुटली, रिक्षा-टॅक्सींच्या लांबच रांगा

Delhi Blast News :मोठी बातमी! दिल्ली स्फोटाचे तार ठाणे जिल्ह्यापर्यंत?

Delhi Blast News :मोठी बातमी! दिल्ली स्फोटाचे तार ठाणे जिल्ह्यापर्यंत?

मुंब्य्रातील कारवाईत एटीएसने हार्डडिस्कसह मोबाईल घेतले ताब्यात

मुंब्य्रातील कारवाईत एटीएसने हार्डडिस्कसह मोबाईल घेतले ताब्यात

दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई, मुंब्रातील शिक्षक...

दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई, मुंब्रातील शिक्षक...

सोन्यापेक्षा माणुसकी मोठी ! कचऱ्यातून परत केला 'सोन्याचा हार'!

सोन्यापेक्षा माणुसकी मोठी ! कचऱ्यातून परत केला 'सोन्याचा हार'!

कल्याणमध्ये शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, 3 जखमी

कल्याणमध्ये शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, 3 जखमी

ठाण्यात युती होण्याआधीच एकनाथ शिंदे शिवसेना-भाजपमध्ये शाब्दीक युद्ध

ठाण्यात युती होण्याआधीच एकनाथ शिंदे शिवसेना-भाजपमध्ये शाब्दीक युद्ध

होम कुंडात तूप टाकताना सरितासोबत अघटित घडलं, डोंबिवलीतील दुर्देवी घटना

होम कुंडात तूप टाकताना सरितासोबत अघटित घडलं, डोंबिवलीतील दुर्देवी घटना

प्रवाशांनो इकडे लक्ष द्या ! डोंबिवलीत आज 'विशेष ब्लॉक'

प्रवाशांनो इकडे लक्ष द्या ! डोंबिवलीत आज 'विशेष ब्लॉक'

मराठी महिलेकडून भाजी घेऊ नका, कल्याणात पुन्हा तापलं वातावरण, Video

मराठी महिलेकडून भाजी घेऊ नका, कल्याणात पुन्हा तापलं वातावरण, Video

देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानीचे शहर असलेल्या मुंबईच्या सीमेला लागूनच ठाणे जिल्हा आहे. रस्ते आणि लोकल वाहतुकीमुळे हा जिल्हा झपाट्याने विकसित झाला आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा जिल्हा असल्याने या जिल्ह्याचे अलिकडेच विभाजन झाले आणि ठाण्यापासून स्वतंत्र अशा पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. ठाणे जिल्ह्याची विविध अर्थाने ओळख आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी सर्व मोठी तलावे ही याच जिल्ह्यात आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार ठाणे हा लोकसंख्येच्या दृष्टिने राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ 4214 चौ.कि.मी. असून ते राज्याच्या 1.37 टक्के आहे. पूर्वेकडे सहयाद्री पर्वताच्या रांगा तर पश्चिमेस अरबी समुद्र, उत्तरेस गुजरात राज्याचा घनदाट अरण्याचा भाग आणि दक्षिणेला मुंबई शहर अशी ठाण्याची सीमा आहे. जिल्हयातील ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकास झाला आहे. राज्याच्या 720 कि.मी. किनाऱ्यांपैकी 27 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा जिल्हयाला लाभला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक कुटुंबांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. पर्यटनस्थळांची संख्याही अधिक असून अनेक महत्वाची धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे पर्यटकांची वर्दळ तितकीच असून त्याची स्थानिकांच्या रोजगारासाठी मोठी मदत होत आहे. ठाण्यात भिवंडी ग्रामीण, शहापूर, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण ग्रामीण, मुरबाड, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याणपूर्व, डोंबिवली, कल्याण पश्चिम, मीरा भाईंदर, ओवळा माजीवडा, कोपरी-पाचपाखाडी, ठाणे शहर, मुंब्रा-कळवा, ऐरोली आणि बेलापूर हे 18 मतदारसंघ येतात.

जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.

पुढे वाचा
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.