उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आरोग्याची आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण नेहमीच सुती कपडे घातले पाहिजेत. उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी सुती कपडे घाला. ते खूप हलके असतात. उन्हाळ्यासाठी तुम्ही हलके रंग निवडू शकता. या कपड्यांमध्ये तुम्हाला खूप आरामदायक वाटते. पांढऱ्या रंगामुळे शरीराचे तापमानही कायम राहते. यामुळे या हंगामात पांढऱ्
तळव्यांना खाज सुटण्याची समस्या दूर करण्यासाठी आपण बादलीत पाणी भरावे. त्यात थोडे खडे मीठ टाका. त्यात काही वेळ पाय ठेवा. या पाण्यात तुम्ही व्हिनेगरही टाकू शकता. यामुळे पायांना आराम मिळेल. कोरफड, खोबरेल तेल आणि कापूर मिक्स करून घ्या. हे आता पायाच्या तळव्यावर लावा. हे मिश्रण पायांना थंड ठेवण्याचे काम करेल आणि यामुळे पायांची जळजळ थ
अंड्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे जास्त प्रमाणात असतात. यामुळे आपल्याला बराच वेळ भूकही लागत नाही. तुम्ही नाश्त्यात अंडी खाऊ शकता जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर अंडी हा सर्वोत्तम पर्याय आहे. आपण त्यात काही भाज्या घालू शकता. याशिवाय तुम्ही आमलेट, भुर्जी वगैरे खाऊ शकता.
कोमट पाण्यामध्ये मीठ मिक्स करा. आता मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. यामुळे दातदुखीत आराम मिळेल, हिरड्यांची सूज कमी होईल. काही वेळा दातांमध्ये अन्नाचे तुकडे अडकल्यानेही वेदना होतात. आपण दातदुखीची समस्या दूर करण्यासाठी लवंगाचे तेल वापरू शकतो. लवंगाच्या तेलात रुई भिजवून दात आणि हिरड्यांवर लावा. वेदना कमी होण्यास मदत होईल.
जे लोक बीपीचे रूग्ण आहेत, त्यांनी आपल्या आहाराची जास्त काळजी घ्यावी. बीपीच्या लोकांनी आपल्या आहारामध्ये लिंबूवर्गीय फळांचा समावेश करावा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. व्हिटॅमिन सी आणि भरपूर खनिजे फळांमध्ये असतात. दररोज एक लिंबूवर्गीय फळ खा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही किवी खाऊ शकता.
ही सर्व पेये शरीराला हायड्रेट ठेवतात. यातून शरीराला आवश्यक पोषकतत्वेही मिळतात. शरीरातील सोडियम आणि पोटॅशियमची पातळी राखण्यात या नारळाच्या पाण्याची भूमिका असते. तसेच लिंबू आणि काकडीचे काप एक लिटर पाण्यात टाकून खा. सब्जा बियांमध्ये भरपूर फायबर असते. सब्जा रक्तातील साखर नियंत्रित करण्यास देखील मदत करतात.
पूर्वीच्या काळी केवळ संदेश वहनाचे काम करणारा फोन ‘स्मार्ट’झाल्यानंतर प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. परंतु याचा अतिरेकी वापर केल्यास केवळ डोळ्यांवरच नाही तर शरीराच्या अनेक अवयवांवर याचा नकारात्मक परिणाम पडत असतो.
काळी मिरी उलटीची समस्या दूर करण्यासाठी गुणकारी मानली जाते. उलटी आल्यासारखे वाटले की, लगेच तोंडात काळी मिरी टाका. यामुळे उलटी होणार नाही. बडीशेपमधील दाहक गुणधर्म उलट्या किंवा मळमळ दूर करते. त्यात थोडा सुगंधही असतो, त्यामुळे उलट्या थांबतात. बडीशेप तोंडात ठेवून चघळायची यामुळे उलटी होत नाही.
व्हिटॅमिन सी समृद्ध फळांचा मुलांच्या आहारामध्ये समावेश केला जातो. कारण यामुळे मुलांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे मुलांच्या टिफिनमध्ये व्हिटॅमिन सी समृद्ध फळे ...
दरम्यान, कायदा करण्याच्या तयारीत असलेल्या सरकारनं या निर्णयबाबत एक मसुदाही तयार केला आहे. लवकरच याबाबतचा दिलासादायक निर्णय घेतला जाईल, असं स्पेनच्या इक्विलिटी मंत्री इरिन मॉन्टेरो ...
ब्रेड खाणे अनेकांना आवडते. ब्रेड पकोडा म्हटंले की, अनेकांच्या तोंडाला पाणी येते. अनेकांना नाश्त्यात ब्रेडसोबत बटर खायला आवडते. ब्रेड हे मैद्यापासून तयार केले जाते. यामुळेच ...
आपल्या सर्वांनाच चहा प्यायला प्रचंड आवडतो. मात्र, जर सतत चहा आपण घेत राहिलो तर त्याचा आपल्या दातांवर परिणाम होतो. काही लोकांना चहाचे व्यसन असते. ते ...
सर्दी आणि खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी ही पाने मदत करतात. या पानांमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. ते सर्दी आणि खोकल्यापासून बचाव करतात. ही पाने बारीक करून ...
आता तुम्हाला हॉस्पिटलच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत किंवा जास्त वेळ घालवावा लागणार नाही. कारण भारतात एका फार्मा कंपनीने स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारासाठी एक नवीन औषध आणले ...
एआरडीएस ही एक वैद्यकीय स्थिती आहे जी रुग्णाला वेगाने गंभीर स्थितीकडे घेऊन जाते. एआरडीएस मुळे शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण वेगाने कमी होऊन, फुफ्फुसांशी संबंधित गंभीर स्थिती ...
भारताच्या अन्न उत्पादनाच्या दृष्टीने खाद्य विज्ञानानं नासाडी आणि खराब होणे या महत्वाच्या समस्या असल्याचं म्हटलं आहे. अन्नधान्य आणि भाजीपाल्याची अकार्यक्षम हाताळणी, साठवणूक आणि वाहतूक यामुळे ...