AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रदुषणातही फुप्फुसे होतील कार्यक्षम, रामदेव बाबा यांनी सांगितलेले प्राणायम करा

दिल्ली-मुंबई सारख्या महानगरात प्रदुषणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा सर्वाधिक वाईट परिणाम फुप्फुसांवर होतो. वाढत्या प्रदुषणात फुप्फुसाचे आरोग्य चांगले राहाण्यासाठी रामदेव बाबांनी काही आसने सांगितली आहेत.

प्रदुषणातही फुप्फुसे होतील कार्यक्षम, रामदेव बाबा यांनी सांगितलेले प्राणायम करा
Baba Ramdev
| Updated on: Dec 04, 2025 | 6:52 PM
Share

देशात अनेक राज्यात हिवाळ्यात प्रदुषणाची पातळी वाढलेली आहे. त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे. प्रदुषणाने फुप्फुसावर सर्वात मोठा परिणाम होत आहे. लोकांनी एलर्जी, श्वास घेण्यासह अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. असा योग एक अशी नैसर्गिक थेरपी आहे ज्यामुळे फुप्फुसाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. वाढत्या प्रदुषणात कोणते योग आणि प्राणायमचा फायदा होतो या संदर्भात रामदेव बाबा यांनी बहुमोल माहिती दिलेली आहे. चला तर जाणून घेऊयात..

योग श्वसनाची क्षमता वाढवून फुप्फुसांना अधिक ऑक्सिजन घेण्यास मदत करतो. यामुळे फुप्फुसाच्या स्नायू मजबूत बनून श्वास घेण्याची प्रक्रीया सहज बनते. योगामुळे तणाव कमी होतो,ज्यामुळे श्वास घेण्याचा त्रास कमी होतो. हा फुप्फुसातील जमलेला कफ कमी करुन त्याला साफ आणि चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी मदत करते. चला तर पाहूयात कोणती योगासने परिणामकारक आहेत.

फुप्फुसाच्या आरोग्यासाठी कोणती आसने परिणामकारक

कपालभाती

रामदेव बाबा यांच्या मते फुप्फुसाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कपालभाती प्राणायम फायदेशीर आहे. यामुळे कफ कमी होतो आणि फुप्फुसाचा दबाव कमी होतो. याला केल्याने फुप्फुसातील जमलेले टॉक्सिन बाहेर निघते आणि फुप्फुसे मजबूत होतात.

भुजंगासन

या योगासनात माकडहाड आणि छातीला पसरवून फुप्फुसासाठी जागा तयार होते. यामुळे खोल श्वास घेतल्याने ऑक्सीजनचा प्रवाह सुधारतो. या आसनामुळे फुफ्फुसाचे जखडणे आणि थकवा कमी होतो

वक्रासन

या आसनाने शरीरातल्या मधल्या भागाला मोडून फुप्फुसे आणि बरगड्यांजवळ स्नायूंना मोकळे करतो. खोल श्वास घेणे सोपे होते. आणि छातीचे जखडणे कमी करुन फुप्फुसांना लवचित बनवते.

मकरासन

हे आसन आरामाच्या स्थितीत केले जाते. आणि त्यामुळे फुप्फुसांना लगेच आराम मिळतो. यामुळे श्वास हळू आणि खोल होऊ लागतात. त्यामुळे तणाव कमी होतो. हे आसन रेस्पिरेट्री सिस्टीमला चांगले बनवून फुप्फुसांना रिलॅक्स करते.

हे देखील करणे आवश्यकच

धूम्रपान आणि प्रदूषणापासून दूर राहा

घर आणि खोलीत व्हेंटिलेशन चांगले ठेवा त्यामुळे ताजी हवा मिळू शकेल

रोज 10 ते 15 मिनिटे डीप ब्रीदींग वा प्राणायाम करा

कार्डिओ सारखे वेगाने चालण्याने फुप्फुसाची क्षमता वाढते.

पाणी योग्य प्रमाणात प्यावे त्यामुळे कफ पातळ होईल आणि फुप्फुसांवर जास्त भार पडणार नाही

Follow Us
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
मोठी बातमी! कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून कोर्टात याचिका दाखल
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ