पुण्याच्या पुरात सुषमा अंधारे यांनी केली पाहणी, प्रशासनावर केली टिका
पुण्यात मुसळधार पावसाने कहर केला असताना खडकवासला धरणाचे पाणी सोडण्यात आले. धरणाचे पाणी सोडणार याची कोणतीही कल्पना नागरिकांना नव्हती असा आरोप होत आहे. पुणे उत्तरेकडील विश्रांतीवाडीच्या शांतीनगरात शिवसेना नेता सुषमा अंधारे यांनी पाणी साचलेल्या भागात दौरात करीत पाहणी केली आणि प्रशासनाला धारेवर धरले.
- Atul Kamble
- Updated on: Jul 25, 2024
- 8:27 pm
ताम्हिणी घाटातील तुषाराचं वैभव, ट्रॅफीक जाम होऊनही धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
ताम्हिणी घाटात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने येथे दरड कोसळण्याची घटना घडली आहे. त्यामुळे रायगड ते पुण मार्गावर असलेल्या या ताम्हिणी घाटात धबधब्याचे सौदर्य पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.
- Atul Kamble
- Updated on: Jul 25, 2024
- 7:07 pm
केंद्राच्या कांदा निर्यातबंदीने यंदा झाले तब्बल आठ लाख मे. टनचे नुकसान
लोकसभा निवडणूकीमुळे कांद्यावर निर्यात बंदी लादण्यात आली होती. आता कांद्यावरील निर्यात बंदी उठविली असली तरी साडे पाचशे डॉलर मे. टन शुल्क आणि 40 टक्के निर्यात शुल्क लादले आहे.सरकारने जर निर्यात शुल्क कमी केले तर कांदे व्यापाऱ्यांना परकीय बाजारपेठ उपलब्ध होईल असे म्हटले जात आहे.
- Atul Kamble
- Updated on: Jul 25, 2024
- 6:18 pm
मुंबई ते नाशिक महामार्गाची झाली अक्षरश: चाळण, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी
जोरदार पर्जन्यवृष्टीने मुंबई ते नाशिक मार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. या मार्गावरील खड्डे चुकवित वाहनांना प्रवास करावा लागत असल्याने अपघात घडण्याची मोठी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
- Atul Kamble
- Updated on: Jul 25, 2024
- 5:32 pm
ST Bus Pass : एसटी पास थेट तुमच्या शाळेत योजनेला मोठा प्रतिसाद, जूनमध्ये इतक्या विद्यार्थ्यांनी घेतला लाभ
18 जनूपासून एसटी प्रशासनाने 'एसटी पास थेट तुमच्या शाळेत' ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना होत आहे.
- Atul Kamble
- Updated on: Jul 25, 2024
- 5:04 pm
ताम्हिणी घाटात गेल्या 24 तासात तब्बल 556 मिमी पाऊस, दरड कोसळ्याने ट्रॅफीक जाम, पश्चिम घाटात अतिवृष्टी
पुण्यातील मुळशी, खडकवासला धरण क्षेत्रात आठ इंचाचा पाऊस पडला आहे. इंद्रायणी नदीला पुर आल्याने पुण्याची स्थिती बिकट झाली आहे. पुण्यातील नुकसानग्रस्त भागाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौरा केला आहे.
- Atul Kamble
- Updated on: Jul 25, 2024
- 4:21 pm
पुण्यात पावसाचा कहर, 18 वर्षांनंतर आळंदीला जोडणारा पुल पाण्याखाली…
पुण्यात पावसाने अगदी कहर केला आहे. पुण्यातील खडकवासला आणि मुळशी धरण संपूर्ण भरल्याने धरणाचे दरवाजे खुले झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पुण्यात लष्कराला पाचारण करण्याची वेळ आली आहे. आळंदीला जोडणारा पुल 18 वर्षांनंतर पाण्याखाली गेला आहे.
- Atul Kamble
- Updated on: Jul 25, 2024
- 3:35 pm
बदलापूरात NDRF चे पथक दाखल, उल्हासनदीने धोक्याची पातळी ओलांडली…
मुंबईतील सायन-माटुंगा, चुनाभट्टी, कुर्ला येथे पाणी साचल्याने लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. सकाळपासून मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. बदलापूरात उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे
- Atul Kamble
- Updated on: Jul 25, 2024
- 2:57 pm
‘लाडकी बहीण लाडका भाऊ एकत्र आले असते तर…,’ राज ठाकरे यांनी घेतली अशी फिरकी की…
राज ठाकरे हे अमेरिकेत दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर भारतात आल्यानंतर प्रथमच त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. राज्यातील अनेक प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष दिलं पाहिजे हेच विधानसभेतील तुमचं कँपेन असलं पाहिजे. एकमेकांना शिव्या द्यायच्या आणि शिव्या देत लोकांचं लक्ष विचलीत करायचं आणि निवडणूका करायच्या.यातून हाताला काही लागणार नाही असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
- Atul Kamble
- Updated on: Jul 25, 2024
- 2:27 pm
‘मोठ्याने घोषणा केली म्हणजे तुम्हाला…,’ काय म्हणाले राज ठाकरे
राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. विधानसभा निवडणूकांचे रणशिंग या मेळाव्यात त्यांनी फुंकले. ते म्हणाले की ही माहिती देण्यासाठी मी तुम्हाला बोलावलं आहे. पावसामुळे जे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष कोणी आले नसतील त्यांना टीम फोन करेल आणि कधी येणार हे सांगेल.एक दोन दिवसातच ते तुमच्याकडे येतील. त्यानंतर तुम्ही निवडणुकीच्या कामाला लागा असाही आदेश राज ठाकरे यांनी यावेळी दिला.
- Atul Kamble
- Updated on: Jul 25, 2024
- 2:27 pm
आपल्याकडे… असं वातावरण असताना आपण धू धू धुतोय…,’काय म्हणाले राज ठाकरे
आपण एकीकडे आजही पाऊस किती पडणार ? यावेळी जास्त पाऊस पडणार का ? या विषयावर चर्चा करतोय तिकडे परदेशातील लोक इतके पाणी असतानाही किती सावध आहेत ते पाहा असे म्हणत राज ठाकरे यांनी ग्लोबल वार्मिंग विषयाने आपल्या भाषणाची सुरुवात केली.
- Atul Kamble
- Updated on: Jul 25, 2024
- 2:36 pm
नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाला अर्थसंकल्पात भरघोस निधी, अमळनेर ते एगनवाडी मार्ग पूर्ण होणार
नगर - बीड - परळी रेल्वे मार्गामुळे स्थानिक व्यापार आणि उद्योगांना देखील चालना मिळणार असून मराठवाडा क्षेत्राच्या सामाजिक-आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे.
- Atul Kamble
- Updated on: Jul 25, 2024
- 12:53 pm