Atul Kamble

Atul Kamble

Author - TV9 Marathi

atul.kamble@tv9.com

25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे. मंत्रालय, मुंबई उच्च न्यायालय, क्राईम अशा विविध बिटवर फिल्ड रिपोर्टींग केले आहे. सातारा येथील दैनिक एैक्य, पुढारी, वृत्तमानस, सामना या वृत्तपत्रात विविध पदावर काम केले आहे. सध्या टीव्ही 9 मराठीमध्ये कार्यरत आहे.

Read More
Follow On:
कोकणचे प्रवासी उपाशी, दक्षिणेचे प्रवासी तुपाशी ! कोकण रेल्वेसाठी सर्वस्व देणाऱ्यांच्या हालअपेष्टा केव्हा संपणार ?

कोकणचे प्रवासी उपाशी, दक्षिणेचे प्रवासी तुपाशी ! कोकण रेल्वेसाठी सर्वस्व देणाऱ्यांच्या हालअपेष्टा केव्हा संपणार ?

कोकणच्या विकासासाठी कोकण रेल्वेला कोकणातील जनतेने आपल्या जमीनी दिल्या. मुंबई आणि मंगळुरु बंदरांना जोडणारा महत्वाचा मार्ग रेल्वेला मिळाला. परंतू 30 वर्षे झाले तरी या रेल्वे मार्गाचा विस्तार झालेला नाही. दक्षिणेकडील राज्यांनाच कोकण रेल्वेचा खरा फायदा झाला. स्वतंत्र महामंडळ असून कोरेने रो-रो सेवा आणि लॉजिस्टीक पार्कसारख्या सुविधा उभारल्या. परंतू स्वतंत्र महामंडळ असल्यानेच कोकण रेल्वेचा विकास खुंटलाय का ?

Indian Railway : ब्रिटीश काळापासून ‘सर्वात मोठी’ समस्या, रेल्वेने शोधला ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ आधारीत उपाय?

Indian Railway : ब्रिटीश काळापासून ‘सर्वात मोठी’ समस्या, रेल्वेने शोधला ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ आधारीत उपाय?

जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे जाळे असलेल्या भारतीय रेल्वेने दररोज दोन ते अडीच कोटी प्रवासी प्रवास करतात. परंतु, रेल्वेतील अस्वच्छ आणि दुर्गंधी युक्त प्रसाधनगृहांमुळे अनेक जण रेल्वेचा प्रवास करताना कचरतात. त्यावर भारतीय रेल्वेने एक अत्याधुनिक उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

जपानच्या बुलेट ट्रेनला ‘देशी बुलेट ट्रेन’ टाकणार मागे? महत्वांकाक्षी हायस्पीड प्रकल्पाचा आतापर्यंतचा प्रवास

जपानच्या बुलेट ट्रेनला ‘देशी बुलेट ट्रेन’ टाकणार मागे? महत्वांकाक्षी हायस्पीड प्रकल्पाचा आतापर्यंतचा प्रवास

भारताची पहिली सेमी हायस्पीड 'वंदेभारत भारत एक्सप्रेस' चेन्नईच्या आयसीएफ रेल फॅक्टरीत तयार करण्यात आली होती. तिच्या यशानंतर अनेक देशांनी तिची तारीफ केली आणि ऑर्डरही नोंदविली. मुंबई ते अहमदाबाद हा जपानी बुलेट ट्रेन प्रकल्प प्रचंड महागडा ठरल्याने आता देशातील इंजिनियर्स 'मेक इन इंडिया' अंतर्गत देशी बुलेट ट्रेन बनविण्याच्या मागे लागले आहेत. काय आहे ही नेमकी योजना, देशात आणखी कुठे कुठे बुलेट ट्रेन धावणार आहेत पाहा..

UPSC परीक्षेत मराठी मुले मागे का? खरंच कठीण असते परीक्षा? महाराष्ट्राचा नंबर IAS,IPS मध्ये युपी-बिहारनंतर का ?

UPSC परीक्षेत मराठी मुले मागे का? खरंच कठीण असते परीक्षा? महाराष्ट्राचा नंबर IAS,IPS मध्ये युपी-बिहारनंतर का ?

युपीएससीची परीक्षा ही देशातील अत्यंत कठीण परीक्षा समजली जाते. या परीक्षेत उत्तर प्रदेश आणि बिहारच्या तुलनेत महाराष्ट्रातील मुले मागे असतात. युपीएससी परीक्षेत यंदा मराठी टक्का कमी झाला आहे. युपीएससीमधील मराठी टक्का असाच घसरला तर मराठी आयएएस अधिकारी दुर्मिळ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मराठी टक्का का घसरतोय याचा घेतलेला आढावा

एसी लोकलने प्रवाशांचे अपघात घटले की वाढले? काय सांगते आकडेवारी?

एसी लोकलने प्रवाशांचे अपघात घटले की वाढले? काय सांगते आकडेवारी?

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई उपनगरीय मार्गावरील लोकल ट्रेनने दररोज 75 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. लोकलची गर्दी इतकी वाढत आहे. दररोज सरासरी 10 प्रवाशांचा हकनाक बळी जायचा. आता हा आकडा दरदिवशी आठ प्रवासी इतका आहे. एसी लोकलचे दरवाजे बंद असल्याने प्रवाशांचे मृत्यू होणार नसल्याचे म्हटले जाते होते. हळूहळू एसी लोकलची संख्या वाढत आहे. परंतू ती फायद्याची आहे काय? नेमकी काय आहे परिस्थिती पाहूयात....

Mumbai Dock Explosion : त्या एका चुकीमुळे मुंबईत झाला होता भयानक स्फोट, पुण्यापासून थेट सिमलाही हादरले

Mumbai Dock Explosion : त्या एका चुकीमुळे मुंबईत झाला होता भयानक स्फोट, पुण्यापासून थेट सिमलाही हादरले

मुंबईच्या इतिहासात सर्वात मोठा एक भयंकर स्फोट घडला होता. त्या स्फोटाने अग्निशमन दलाच्या 66 जवानांचा बळी घेतला. अभिनेत्री मधुबाला हीचे घर या स्फोटाच्या आगीत खाक झाले होते. सातशे ते तेराशे लोक यावेळी ठार झाले होते. जखमींची तर खिजगणतीच नव्हती. जवानांच्या हौतात्म्यामुळे देशात दरवर्षी 14 एप्रिलला अग्निशमन सेवा सप्ताह साजरा केला जाता. मुंबईत काय घडले होते या दिवशी पाहुयात....

MHADA ची घरे आता श्रीमंतांनाच परवडणारी ! म्हाडाची घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर का गेली ?

MHADA ची घरे आता श्रीमंतांनाच परवडणारी ! म्हाडाची घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर का गेली ?

मुंबईत घर घेणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. त्यामुळे म्हाडाच्या घरांना मोठी मागणी असते. मुंबई आणि उपनगरात घरे मिळण्यासाठी म्हाडाच्या लॉटरीकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले असते. परंतू अलिकडे म्हाडाची घरे देखील महाग होत असल्याने या घरांची मागणी कमी होत चालली आहे. संपूर्ण राज्यात म्हाडाची 12 हजार घरे विक्रीच्या अभावी पडून आहेत. म्हाडा ही खरेतर सरकारी यंत्रणा आहे, तिने जर फायदा कमाविण्यासाठी घरे महाग केली तर सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न कसे पूर्ण होणार ? या विषयाचा घेतलेला धांडोळा...

Railway News : नावात काय आहे ? मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या नावांचा रंजक इतिहास

Railway News : नावात काय आहे ? मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या नावांचा रंजक इतिहास

नावात काय आहे ? असे शेक्सपिअरने म्हटले आहे. परंतू नावातच सर्वकाही असते. ब्रिटीशांनी त्यांच्या फायद्यांसाठी रेल्वे मुंबईत आणली. मुंबईवर राज्य करताना ब्रिटीशकालीन गव्हर्नर आणि अधिकाऱ्यांची नावे रेल्वेस्थानकांना मिळाली. मुंबईतील काही स्थानकांची नावे यापूर्वीच बदलली आहेत. काय आहे या स्थानकांचा इतिहास, नावे बदलल्याने काय होणार फायदा पाहूयात...

Railway History : मुंबईची चार रेल्वे स्थानके का बंद झाली ? कोणती होती ही स्थानके? ती कुठे होती? जाणून घ्या इतिहास

Railway History : मुंबईची चार रेल्वे स्थानके का बंद झाली ? कोणती होती ही स्थानके? ती कुठे होती? जाणून घ्या इतिहास

मुंबईची जीवनवाहीनी लोकल ट्रेन दररोज मुंबईकर चाकरमान्यांना स्वस्तात घर ते कार्यालय असा प्रवास घडवित असते. परंतू मुंबईचा इतिहास पाहिला तर बोरीबंदर ( मुंबई ) ते ठाणे ही देशातीलच नव्हे तर आशियातील पहिली ट्रेन धावली त्याला येत्या 16 एप्रिलला 171 वर्षे पूर्ण होणार आहेत. मुंबईतील रेल्वे स्थानके नेहमीच गजबजलेली असतात. मात्र, मुंबईतील काही स्थानके काळाच्या ओघात बंद झाली. ती स्थानके कोणती होती, हे जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल.

तर देशात पहिली भुयारी रेल्वे मुंबईत धावली असती ! काय होती महत्वाकांक्षी योजना

तर देशात पहिली भुयारी रेल्वे मुंबईत धावली असती ! काय होती महत्वाकांक्षी योजना

देशाच्या आर्थिक राजधानीत भुयारी रेल्वे मार्गाचे काम अजूनही सुरु आहे. कुलाबा-बीकेसी-सिप्झ या 33.5 किमी भुयारी रेल्वेचे काम कोरोना काळ आणि आरे कारशेडच्या वादामुळे प्रचंड रखडले आहे. देशात 1984 मध्ये कोलकाता शहरात पहीली भुयारी मेट्रो धावली होती. परंतू त्याच्या आधीच मुंबईत साठच्या दशकात भुयारी रेल्वे चालविण्याची योजना आखण्यात आली होती. या योजनेला मूर्तस्वरुप का आले नाही ? काय अडचणी आल्या ते पाहूयात

2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.