काँग्रेस

काँग्रेस

भारतातील सर्वात जुना आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला पक्ष म्हणजे काँग्रेस (Congress). काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885मध्ये झाली. भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात काँग्रेस सर्वात पुढे होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्याग केला. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. नेहरुंनी देशाच्या विकासाचा पाया रोवला. देश आधुनिकतेकडे जाण्याचं सर्व श्रेय नेहरूंना जातं. नेहरुंनीच देशाला वैज्ञानिक दृष्टीकोणही दिला. स्वातंत्र्यापासून 2014पर्यंत काँग्रेसने 16 लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्यातील सहा निवडणुकांमध्ये काँग्रेसने पूर्ण बहुमत मिळालं. तर, चारवेळा मित्र पक्षांना सोबत घेऊन काँग्रेसने केंद्रात सत्ता स्थापन केली. म्हणजे काँग्रेस तब्बल 49 वर्ष या ना त्या कारणाने सत्तेत राहिली. काँग्रेसने देशाला आतापर्यंत सात पंतप्रधान दिले आहेत. जवाहरलाल नेहरू (1947-64), लाल बहादूर शास्त्री (1964-66), इंदिरा गांधी (1966-77,1980-84), राजीव गांधी (1984-89), पी.व्ही. नरसिंह राव (1991-96) आणि मनमोहन सिंग (2004-2014) आदी पंतप्रधान काँग्रेसने दिले आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचंड मोठा पराभव झाला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसची ही सर्वात खराब कामगिरी होती. 2014च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या 543 जागांपैकी केवळ 44 जांगावरच काँग्रेस विजयी झाली. 2019मध्येही काँग्रेसला फार मोठं यश आलं नाही. या नऊ वर्षाच्या काळात काँग्रेसची अनेक राज्यातून सत्ताही गेली. सध्या मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

Read More
महायुतीचे नेते अन् कार्यकर्ते करणार गावागावात ‘डब्बा पार्टी’, कारण…

महायुतीचे नेते अन् कार्यकर्ते करणार गावागावात ‘डब्बा पार्टी’, कारण…

PM Narendra Modi Mumbai Visit:गुजरातमध्ये ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा यामध्ये भाजपने एक हाती सत्ता कशी राखली आहे हे मोदी यांनी सांगितले. महाराष्ट्रात देखील महायुती अशाच प्रकारे काम करेल, अशी आशा नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली

Rahul Gandhi : संघाचे कौतुक सोडा, निवडणूक आयोगावर पुन्हा प्रहार; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप काय?

Rahul Gandhi : संघाचे कौतुक सोडा, निवडणूक आयोगावर पुन्हा प्रहार; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप काय?

Rahul Gandhi attack on Election Commission : राज्यात महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कौतुकाचा वर्षाव केलेला असला तरी काँग्रेसने संघासह निवडणूक आयोगावर प्रहार केला आहे.

Prithviraj Chavan : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाव चर्चेत, पृथ्वीराज चव्हाणांनी भूमिका केली स्पष्ट, ‘मला…’

Prithviraj Chavan : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाव चर्चेत, पृथ्वीराज चव्हाणांनी भूमिका केली स्पष्ट, ‘मला…’

Prithviraj Chavan : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलला जाणार अशी चर्चा आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र, आता राज्यातील एका मोठ्या महिला नेत्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदामध्ये इंटरेस्ट दाखवला आहे.

Congress : ‘तेंव्हा हा बंध झुगारणे हाच एकमेव…’ महापालिका निवडणुकांपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का

Congress : ‘तेंव्हा हा बंध झुगारणे हाच एकमेव…’ महापालिका निवडणुकांपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का

Congress : टीव्हीवरच्या डिबेट शो मध्ये दिसणाऱ्या काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने पक्ष सोडला आहे. फेसबुक पोस्ट लिहून या नेत्याने आधी आपली नाराजी, मनातील खदखद बोलून दाखवली. "तुम्ही ज्याला आपुलकीचा बंध समजता त्याच बंधाचा वापर तुमच्या भोवती आवळण्याचा फास म्हणून होतो तेंव्हा..." असं पोस्टमध्ये लिहिलय.

नाना पटोलेंना डच्चू? काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र माजी मुख्यमंत्र्यांच्या हाती जाणार? घडामोडींना वेग

नाना पटोलेंना डच्चू? काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र माजी मुख्यमंत्र्यांच्या हाती जाणार? घडामोडींना वेग

मोठी बातमी समोर येत आहे, विधानसभा निवडणुकीनंतर आता काँग्रेसमध्ये प्रदेशाध्य बदलाच्या हालचालींना वेग आला आहे.

आमच्यात सर्जिकल स्ट्राईकची हिंमत, पण चर्चेचे धाडस कुठंय? मणिशंकर अय्यर म्हणाले, पाकिस्तान स्वत: दहशतवादाचा बळी

आमच्यात सर्जिकल स्ट्राईकची हिंमत, पण चर्चेचे धाडस कुठंय? मणिशंकर अय्यर म्हणाले, पाकिस्तान स्वत: दहशतवादाचा बळी

Manishankar Iyer on Pakistan : काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी सांगितले की, पाकिस्तानशी भारताने चर्चा करणे आवश्यक आहे. भारताने सर्जिकल स्ट्राईक तर केली पण सरकारकडे चर्चेचे धाडस नसल्याचे ते म्हणाले.

ठाकरे गटाचे एक घाव, दोन तुकडे… स्वबळाचा नारा होताच काँग्रेस बॅकफूटवर? नेत्यांनी काय काय म्हटलं?

ठाकरे गटाचे एक घाव, दोन तुकडे… स्वबळाचा नारा होताच काँग्रेस बॅकफूटवर? नेत्यांनी काय काय म्हटलं?

वेगळं लढल्यावर त्याचे फायदे काय होतात याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. तसेच स्वातंत्र्याचा विचार केला पाहिजे. संजय राऊत यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्यास मी बांधिल नाही. राऊत त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात. आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू, असं काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Congress : देशभरात काँग्रेसचा पराभव का होतो? तिकडे काय संजय राऊत आहे का?; राऊत यांचा विजय वडेट्टीवार यांना खोचक सवाल

Congress : देशभरात काँग्रेसचा पराभव का होतो? तिकडे काय संजय राऊत आहे का?; राऊत यांचा विजय वडेट्टीवार यांना खोचक सवाल

Sanjay Raut attack on Congress : महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर लाथाळ्या सुरू झाल्यात की काय? अशी दाट शंका राज्यात सुरू झाली आहे. आघाडीतील नेत्यांनी स्वबळाची हलगी वाजवल्याने सध्या चर्चा सुरू आहे.

महाविकास आघाडीत भूकंप… महाफूट! ये तो होना ही था… भाजपची एका वाक्यात प्रतिक्रिया; काँग्रेस नेते काय म्हणाले?

महाविकास आघाडीत भूकंप… महाफूट! ये तो होना ही था… भाजपची एका वाक्यात प्रतिक्रिया; काँग्रेस नेते काय म्हणाले?

अखेर महाविकास आघाडीत फूट पडली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या फुटीवर शिक्कामोर्तब केलं आहे. आमचा पक्ष महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत यांनी केलेल्या या राजकीय भूकंपानंतर आता त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत.

Congress : पालिका निवडणुकीसाठी राऊतांची स्वबळाची घोषणा, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Congress : पालिका निवडणुकीसाठी राऊतांची स्वबळाची घोषणा, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Congress : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज एक मोठी घोषणा केली. ठाकरे गट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याच त्यांनी सांगितलं. त्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

Sanjay Raut : जागावाटपाला का? कोणामुळे उशीर झाला हे वडेट्टीवारांनीच सांगावं; संजय राऊत यांचं आव्हान

Sanjay Raut : जागावाटपाला का? कोणामुळे उशीर झाला हे वडेट्टीवारांनीच सांगावं; संजय राऊत यांचं आव्हान

विजय वडेट्टीवार यांची वेदना आहे ती संपूर्ण मविआची वेदना आहे, असे म्हणत चुका झाल्यात, असं राऊतांनी मान्य केलं. जागावाटपाची प्रक्रिया लांबवण्याची गरज नव्हतीच, याचा पुनरुच्चार राऊतांनी केला. त्या चुका स्वीकारल्या पाहिजेत, असंही ते म्हणाले.

Vijay Wadettiwar : पराभवानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा महाविकास आघाडीत भूकंप घडवणारा मोठा आरोप

Vijay Wadettiwar : पराभवानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा महाविकास आघाडीत भूकंप घडवणारा मोठा आरोप

Vijay Wadettiwar : महाविकास आघाडीतील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी खूप मोठा आरोप केला आहे. आपल्याच सहकाऱ्यांवर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत मोठी बिघाडी होऊ शकते. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून दीड महिना लोटल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी इतका गंभीर आरोप केला आहे.

Maharashtra Breaking News LIVE 9 January 2025 : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबतची याचिका फेटाळली

Maharashtra Breaking News LIVE 9 January 2025 : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबतची याचिका फेटाळली

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 9 जानेवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

‘कॉंग्रेस गद्दार आणि भाजप महागद्दार’, महादेव जानकर यांचा घणाघात

‘कॉंग्रेस गद्दार आणि भाजप महागद्दार’, महादेव जानकर यांचा घणाघात

"महादेव जानकर जर तुम्हाला चालत नसेल तर बच्चू भाऊंच्या पाठीशी मागे राहा. आम्ही स्वतंत्र लढलो. आम्हाला लोकांनी निवडणुकीमध्ये पाडलं. मोठ्या पक्षाला मतदान करू नका. कॉंग्रेस गद्दार आहे आणि भाजप महागद्दार आहे", असा घणाघात महादेव जानकर यांनी केला.

देशातील या दोन पंतप्रधानांनी दिवाळीसाठी वापरला नाही सरकारी पैसा, आरटीआयमधून खुलासा

देशातील या दोन पंतप्रधानांनी दिवाळीसाठी वापरला नाही सरकारी पैसा, आरटीआयमधून खुलासा

Narendra Modi and Manmohan Singh: दिवंगत माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांनीही दिवाळी स्वतःच्या पैशातून साजरी केली. आरटीआयमधून विचारलेल्या प्रश्नात पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.