AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेस

काँग्रेस

भारतातील सर्वात जुना आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला पक्ष म्हणजे काँग्रेस (Congress). काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885मध्ये झाली. भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात काँग्रेस सर्वात पुढे होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्याग केला. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. नेहरुंनी देशाच्या विकासाचा पाया रोवला. देश आधुनिकतेकडे जाण्याचं सर्व श्रेय नेहरूंना जातं. नेहरुंनीच देशाला वैज्ञानिक दृष्टीकोणही दिला. स्वातंत्र्यापासून 2014पर्यंत काँग्रेसने 16 लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्यातील सहा निवडणुकांमध्ये काँग्रेसने पूर्ण बहुमत मिळालं. तर, चारवेळा मित्र पक्षांना सोबत घेऊन काँग्रेसने केंद्रात सत्ता स्थापन केली. म्हणजे काँग्रेस तब्बल 49 वर्ष या ना त्या कारणाने सत्तेत राहिली. काँग्रेसने देशाला आतापर्यंत सात पंतप्रधान दिले आहेत. जवाहरलाल नेहरू (1947-64), लाल बहादूर शास्त्री (1964-66), इंदिरा गांधी (1966-77,1980-84), राजीव गांधी (1984-89), पी.व्ही. नरसिंह राव (1991-96) आणि मनमोहन सिंग (2004-2014) आदी पंतप्रधान काँग्रेसने दिले आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचंड मोठा पराभव झाला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसची ही सर्वात खराब कामगिरी होती. 2014च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्या 543 जागांपैकी केवळ 44 जांगावरच काँग्रेस विजयी झाली. 2019मध्येही काँग्रेसला फार मोठं यश आलं नाही. या नऊ वर्षाच्या काळात काँग्रेसची अनेक राज्यातून सत्ताही गेली. सध्या मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

Read More
मोठी बातमी! काँग्रेस आमदाराच्या घराबाहेर बॉम्बस्फोट, परिसरात खळबळ

मोठी बातमी! काँग्रेस आमदाराच्या घराबाहेर बॉम्बस्फोट, परिसरात खळबळ

Manipur Bomb Blast : मणिपूरमधील काँग्रेसचे आमदार आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते केईशम मेघचंद्र सिंह यांच्या घराजवळ रात्री सुमारे 8.15 च्या सुमारास बॉम्बस्फोट झाला आहे.

लेक काहीबाही बोलली… मुंख्यमंत्र्यांनी थेट मंत्र्याला हाकललं, तेलंगणाच्या राजकारणात खळबळ

लेक काहीबाही बोलली… मुंख्यमंत्र्यांनी थेट मंत्र्याला हाकललं, तेलंगणाच्या राजकारणात खळबळ

Konda Surekha : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि वनमंत्री कोंडा सुरेखा यांना तातडीने मंत्रिपदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

DJ विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापट यांना कॅमेऱ्यासमोरच हाणलं, नीलम गोऱ्हे यांचा संताप, शिंदे सेना जशाच तसे उत्तर देणार?

DJ विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापट यांना कॅमेऱ्यासमोरच हाणलं, नीलम गोऱ्हे यांचा संताप, शिंदे सेना जशाच तसे उत्तर देणार?

Neelam Gorhe on Vidyanand Bapat: पुण्यातील डीजेविरोधात जाहीर भूमिका घेणारे विद्यानंद बापट यांना कॅमेऱ्यासमोरच एकाने मारहाण केली. त्याविरोधात समाजातून आणि राजकीय वर्तुळातून आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिलेदार आणि विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी संताप व्यक्त केला.

झुरळांसमोर मोदी सरकार सरेंडर… मग काँग्रेससह विरोधक काय करताय? 2029 च्या निवडणूकीपू्र्वीच बड्या नेत्याचे संकेत काय?

झुरळांसमोर मोदी सरकार सरेंडर… मग काँग्रेससह विरोधक काय करताय? 2029 च्या निवडणूकीपू्र्वीच बड्या नेत्याचे संकेत काय?

CJP-Congress-Modi Government: कॉक्रोच जनता पार्टीसमोर सरकारने सरेंडर केले आहे. आता राम मंदिरातील दानपेटीच्या सुरक्षेसाठी सुद्धा सरकारला कोणी मिळत नसल्याचा आरोप एका बड्या नेत्याने केला आहे. 2029 पूर्वीच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या नेत्याने मोठा संकेत दिला आहे.

सर्वसामान्यांना महागाईच्या झळा अन्… GDP च्या कौतुक सोहळ्याविरोधात शरद पवार मैदानात, सरकारची काढली खरडपट्टी

सर्वसामान्यांना महागाईच्या झळा अन्… GDP च्या कौतुक सोहळ्याविरोधात शरद पवार मैदानात, सरकारची काढली खरडपट्टी

Sharad Pawar on GDP Growth Rate: देशात विकास वृद्धी दरावरून (GDP) सध्या मोठा वाद उफाळला आहे. एकीकडे सरकार जीडीपीवरून कौतुक सोहळा करत असताना विरोधकांनी ही आकडेवारी सपशेल खोटी असल्याचा दावा केला आहे. या वादात आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उडी घेतली आहे. त्यांनी सरकारला खरी खोटी सुनावली आहे.

GDP Growth Row : ज्यांच्या मनात GDP च्या 7.8% ग्रोथवर प्रश्न, सरकारने दिलं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

GDP Growth Row : ज्यांच्या मनात GDP च्या 7.8% ग्रोथवर प्रश्न, सरकारने दिलं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

GDP Growth Row : जीडीपीवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. GDP च्या 7.8% ग्रोथवर विरोधकांनी हल्ला चढवला आहे. हा आकडा साफ खोटा असल्याचा दावा काँग्रेसच्या गोटातून करण्यात आला आहे. आता सरकारने विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

GDP ची बिअर मगशी तुलना, भारताच्या विकास दरावरून घमासान, काँग्रेस आणि भाजप भिडले

GDP ची बिअर मगशी तुलना, भारताच्या विकास दरावरून घमासान, काँग्रेस आणि भाजप भिडले

GDP Congress BJP : भारताच्या विकास दरावर विरोधकांनी मोठा सवाल केला आहे. देशात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल, डिझेल, पीएनजी, सीएनजीसह अत्यावश्यक वस्तू महागल्या आहेत. अशी स्थिती असताना जीडीपीच्या आकडेवारीवर काँग्रेसने संशय व्यक्त केला आहे. तर त्यावर भाजपने पलटवार केला आहे.

काँग्रेस पक्ष मोठ्या तयारीत? नाशिकमध्येच… राहुल गांधींच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक

काँग्रेस पक्ष मोठ्या तयारीत? नाशिकमध्येच… राहुल गांधींच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक

राहुल गांधी नाशिकमध्ये दाखल झाले असून, राज्यातील काँग्रेस नेत्यांसोबत त्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे. सतेज पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत. यानंतर राहुल गांधी जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी एक शिष्टमंडळ राहुल गांधींची भेट घेणार आहे.

आरएसएस महिलेला सरसंघचालक करणार का? पृथ्वीराज चव्हाण यांचा रोखठोक सवाल; भाजपची कोंडी?

आरएसएस महिलेला सरसंघचालक करणार का? पृथ्वीराज चव्हाण यांचा रोखठोक सवाल; भाजपची कोंडी?

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) महिला सरसंघचालक बनवण्याबद्दल थेट सवाल केला आहे. भाजपने राहुल गांधींवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना, चव्हाण यांनी महिला आरक्षणासाठी काँग्रेसच्या पाठिंब्याची आठवण करून दिली. महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर भाजपला कोंडीत पकडण्याचा हा प्रयत्न आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार ऐनवेळी संकटात सापडणार, काँग्रेसच्या 2 मंत्र्यांकडून थेट इशारा; काय घडतंय?

Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार ऐनवेळी संकटात सापडणार, काँग्रेसच्या 2 मंत्र्यांकडून थेट इशारा; काय घडतंय?

2026 सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर तामिळनाडूतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. TVKने 108 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले. तर DMKला 59 आणि काँग्रेसला 5 जागा मिळाल्या.

राहुल गांधींचे 29 मुद्दे खोटे, फडणवीसांचा दावा, ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाबाबत नेमकं काय म्हणाले?

राहुल गांधींचे 29 मुद्दे खोटे, फडणवीसांचा दावा, ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाबाबत नेमकं काय म्हणाले?

पुण्यात आज भाजपाने आपल्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी राहुल गांधी यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली.

भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर काँग्रेसच्या बड्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, राजकारणात खळबळ

भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर काँग्रेसच्या बड्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, राजकारणात खळबळ

B Nagendra : कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री बी नागेंद्र यांनी शुक्रवारी कर्नाटक महर्षी वाल्मीकी अनुसूचित जमाती विकास महामंडळातील कथित 89 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी