शहरातील चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहर आणि तालुक्यातील व्यवसायिकांच्या लुटीच्या घटना वारंवार होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत व्यावसायिकावर हल्ला करण्यात आला.
मित्रांसोबत डेअरीवर गेलेला तरुण थेट रुग्णालयात पोहचला. भररस्त्यात तरुणासोबत जे झालं त्याने नाशिक हादरले. अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
घरी वाद होता म्हणूून तो आपल्या कुटुंबासह साडूच्या घरी राहत होते. सहा महिने उलटले तरी तो आपल्या घरी जायये नाव घेत नव्हता. अखेर साडूने स्वतः त्याला घरी जाण्यास सांगितलं. यामुळे त्याला राग आला अन् विपरीत घडलं.
महिला आणि जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिला किंवा जेष्ठ नागरिकांना रस्त्यात एकटे गाठून त्यांच्यावर हल्ले करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढल्या आहेत.
दुसऱ्याकडील पैसे तिच्या साथीदाराच्या बँक अकाउंटमध्ये गेले आहेत. आरोपी महिलेला तेरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्यासाठी पोलिसांनी सिनेस्टाइल सापळा रचला. अपहरण झालेल्या तरुणाची सुखरूप सुटका केली.
उकाड्याने लोक हैराण झाले आहेत. यामुळे ग्रामीण गावात लोक गरमीपासून बचाव करण्यासाठी छतावर झोपतात. याचाच फायदा घेत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.
सर्वजण ग्नसोहळ्यावरुन रात्री घरी परतत होते. मात्र घरी पोहचण्याआधीच काळाने घाला घातला आणि रात्रीच्या अंधारात घात झाला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी दोन अडीच वर्षे जेलमध्ये असतांना एक सवय लागली होती. ती सवय त्यांनी जाहीर व्यासपीठावर सांगितली आहे. भुजबळ यांना ईडीने अटक केली होती त्यावेळेचा प्रसंग सांगितला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्यासह उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी येथील रिफायनरीच्या भूमीकवर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.