एमजीएम महाविद्यालयामधून मीडिया आणि मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर पदवी. गेल्या दहा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत. महाराष्ट्र 1, दैनिक प्रभात, ए.एम. न्यूज, ईटीव्ही भारत, न्यूज 18 लोकमतमध्ये काम केलं आहे, सध्या टीव्ही 9 मराठी मध्ये वरिष्ठ उपसंपादक या पदावर कार्यरत आहे.राजकीय आणि क्राइम बातम्यांचा विशेष अनुभव.
विदर्भाचं नंदनवन चिखलदऱ्यामध्ये स्ट्रॉबेरीची लागवड
विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरामध्ये स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली आहे. चिखलदरा येथील स्ट्रॉबेरी गोड असल्यानं पर्यटकांची या स्ट्रॉबेरीला मोठी मागणी आहे, मात्र स्ट्रॉबेरीसाठी असलेलं अनुदान लवकरात लवकर सुरू करावं अशी विनंती या शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 5, 2025
- 1:35 am
परभणीमध्ये रब्बी पिकांसाठी पोषक हवामान, पिके बहरली
परभणी जिल्ह्यात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. तापमान 10 अशांच्याही खाली गेलं आहे. परिणामी रब्बी पिकांना पोषक वातावरणाची निर्मिती झाली असून, पिके चांगलीच बहरल्याचं पहायला मिळत आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 5, 2025
- 1:23 am
Chanakya Niti : माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोण? चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही मानसाला आपलं आयुष्य जगण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांचे विचार अनेकांना प्रेरणा देतात.
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 4, 2025
- 9:37 pm
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा ठरले व्हिलन, भारताला सर्वात मोठा झटका, पुतिन भारत दैऱ्यावर असतानाच अमेरिकेतून मोठी बातमी
डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, दरम्यान त्यानंतर आता अमेरिकेतून आणखी एक मोठी बातमी समोर आली असून, हा भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 4, 2025
- 9:02 pm
Chanakya Niti : हे लोक असतात खूपच घातक, त्यांच्याशी कधीच मैत्री करू नका
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात की या जगात मैत्री इतकी दुसरी सुंदर गोष्ट कोणतीच नाही, मात्र जेव्हा आपण चुकीच्या व्यक्तीसोबत मैत्री करतो, तेव्हा नक्कीच आपल्यावर पश्चातापाची वेळ येते.
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 4, 2025
- 8:07 pm
Vastu Shastra : तुमच्याही घरात सकाळी-सकाळी मांजर येते? असतात या गोष्टींचे संकेत
वास्तुशास्त्रानुसार तुम्ही सकाळी जेव्हा झोपेतून उठता तेव्हा काही गोष्टी जर तुम्हाला दिसल्या तर ते तुमच्यासाठी शुभ संकेत असतात, मात्र अशा देखील काही गोष्टी असतात, ज्या अशुभ मानल्या जातात. आज आपण जाणून घेणार आहोत, घरात जर सकाळी मांजर येत असेल तर त्यामागे काय संकेत असतात?
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 4, 2025
- 7:54 pm
फडणवीस सरकारचं वर्ष कसं गेलं? काय आहे महाराष्ट्राचा मूड? जाणून घ्या सर्वकाही
राज्यात महायुतीला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे, या निमित्तानं जनतेच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत? जनता सरकारच्या सध्याच्या कारभारावर समाधानी आहे का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 4, 2025
- 7:42 pm
करुणा मुंडे यांची आता या प्रकरणात एन्ट्री, म्हणाल्या, तर आमचा एक एक पदाधिकारी आत्मदहन…
राज्यात सध्या नाशिकच्या तपोवन येथील वृक्षतोडीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे, कुंभमेळ्यासाठी करण्यात येणाऱ्या या वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमी आणि विविध संस्थांच्या वतीनं जोरदार विरोध होत आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 4, 2025
- 7:05 pm
मोठी बातमी! राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप? तो पक्षप्रवेश शिवसेना शिंदे गटाच्या जिव्हारी, आता भाजपला थेट इशारा
सध्या भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे, याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना शिंदे गटला बसला आहे. यावरून आता शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला असून, भाजपला थेट इशार देण्यात आला आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 4, 2025
- 6:24 pm
Russia- India trade : पहिल्यांदा व्यापार सुरू झाला तेव्हा रशियानं भारताकडे मागितल्या होत्या या दोन खास वस्तू, तुम्हाला माहितीये का?
अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावल्यानंतर आता रशिया आणि भारताची जवळीक आणखी वाढली आहे, आज रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे भारत दौऱ्यावर येणार असून, अनेक महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 4, 2025
- 5:51 pm
रात्री झोपले पुन्हा सूर्य पाहिलाच नाही, इस्रायलचा या बड्या मुस्लिम देशावर भीषण हल्ला, अनेकांचा मृत्यू, जगभरात खळबळ
मोठी बातमी समोर येत आहे, इस्रायलने पुन्हा एकदा एका मुस्लिम राष्ट्रावर भीषण हल्ला केला आहे, या हल्ल्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला असून, जगभरात खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात होणार का? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 4, 2025
- 4:32 pm
मुंबईत बुरखाबंदीवरून वातावरण तापलं, महाविद्यालयातच आंदोलनाला सुरुवात, पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ
गोरेगावमधील कॉलेजमध्ये बुरखाबंदीवरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. विवेक महाविद्यालयात बुरखाबंदी हटवण्यात यावी यासाठी आंदोलनाला सुरुवात झाली होती, या आंदोलनाला एमआयएमने देखील पाठिंबा दिला होता.
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 4, 2025
- 3:32 pm