ठाकरे सरकारच्या शेतकरी कर्जमाफीतील महत्त्वाच्या बाबी

| Updated on: Dec 21, 2019 | 6:22 PM

राज्यातील शेतकऱ्यांचं सप्टेंबर 2019 पर्यंतचं दोन लाख रुपयांचं कर्ज माफ करण्यात येणार आहे.

ठाकरे सरकारच्या शेतकरी कर्जमाफीतील महत्त्वाच्या बाबी
ज्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2019 पर्यंत कर्ज घेतलं आहे, ते सर्व शेतकरी पात्र
Follow us on