मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी कोकण महोत्सवात बोलताना कोकणपासीयांना आश्वस्त केलंय.कोकणाला वंचित ठेवलं जाणार नाही, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. वादळामुळे जे काही कोकणाला (Kokan) नुकसान झालेला आहे यावादळामुळे जे काही कोकणाला नुकसान झालेला आहे. या संदर्भातील सरकारकडून सावरण्याचं बळ दिलं जाईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.