
आजची सकाळ मला शेतकऱ्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्याची पहाट वाटते : संजय राऊत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर कृषी कायदे रद्द केले आहेत. शेतकऱ्यांच्या संघर्षापुढे सरकारला झुकावं लागलं. शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन आहे.
नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर कृषी कायदे रद्द केले आहेत. शेतकऱ्यांच्या संघर्षापुढे सरकारला झुकावं लागलं. शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन आहे. शेतकऱ्यांनी हे स्वातंत्र्य लढून मिळवलं आहे. भिकेत मिळालं नाही, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप आणि अभिनेत्री कंगना रणावतला लगावला.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तुकाराम मुंढेंना विचारलं, 'सबुरीने का घेत नाही?' उत्तर ऐकताच टाळ्या...
भुलेश्वर येथे गणपती मूर्तीला आणताना मोठा अपघात, अनेक लोक जखमी ..
राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित
खवड्या डोंगरावरून उडी मारायचीच नव्हती, पण वडिलांनी आदल्या दिवशी...
छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रत्येकी ३५ हजार रुपये वाटप
मुक्ताईनगर : संत बाळूमामा यात्रा सोहळा उत्साहात सुरू
चिपळूण : वालोपे गणेशवाडी येथे वाशिष्ठी नदीत मगरीचा थरार
हिंगणी-माळेगाव ठेका मार्गावर वाघाचे दर्शन , शेतकरी चिंतेत
जालना - मनोज जरांगे पाटील आणि आमदार अब्दुल सत्तार यांची भेट, एकत्र घेतला जेवणाचा आस्वाद
सिंधुदुर्ग: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीस्वारांची स्टन्टबाजी व्हायरल