
आजची सकाळ मला शेतकऱ्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्याची पहाट वाटते : संजय राऊत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर कृषी कायदे रद्द केले आहेत. शेतकऱ्यांच्या संघर्षापुढे सरकारला झुकावं लागलं. शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन आहे.
नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर कृषी कायदे रद्द केले आहेत. शेतकऱ्यांच्या संघर्षापुढे सरकारला झुकावं लागलं. शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन आहे. शेतकऱ्यांनी हे स्वातंत्र्य लढून मिळवलं आहे. भिकेत मिळालं नाही, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप आणि अभिनेत्री कंगना रणावतला लगावला.
Related Video
अशोक खरातच्या टार्गेटवर शरद पवार? तृप्ती देसाईंच्या दाव्याने खळबळ!
गुंतवणूकदारांची पाचही बोटं तुपात! या शेअरने केले मालामाल
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
केकेआरच्या 21 वर्षीय फलंदाजाकडे ऑरेंज कॅप, इशान पुन्हा अपयशी
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
शनि मंदिरात गावकरी गेट खुला
नारळी सप्ताहाला म्हसोबाची वाडी येथे मोठ्या भक्तीमय वातावरणात प्रारंभ
नवसाला पावणाऱ्या 'अवचित हनुमान' या तीर्थक्षेत्राची ख्याती माहितीये? घ्या जाणून
लग्नाच्या अक्षता पडत असतानाच वरुण राजाचे आगमन, व्हिडीओ पाहून म्हणाल...
सतीश उर्फ खोक्या भोसलेला जामीन मिळाल्यानंतर आणखी एक रील व्हायरल