टरबूजाचं सेवन उन्हाळ्यात खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यात जवळपास 90 टक्के पाणी असते. टरबूज खाल्ल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण मुबलक राहतं.
उन्हाळ्याच्या दिवसात काकडी खाणं देखील आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. यातून शरीराला पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर मिळतात. यामुळे बद्धकोष्टतेचा प्रश्नही सुटतो. तसेच शरीरातील पाण्याची कमतरता देखील पूर्ण होते.
कीवीमध्ये विटॅमिन बी1, बी2 बी3 आणि विटॅमिन सीचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळेच हे फळ खाणं हृदय, दात आणि किडनीच्या आरोग्यासाठी चांगलं असतं.
दही
नारळ पाणी