बिलोली तालुक्यातील नरसी येथील शेतकरी प्रकाश पाटील भिलवंडे या शेतकऱ्याने दीड एकर पडीक जमिनीवर ताडीच्या झाडांची लागवड केली आहे. त्यांनी आपल्या शेतात ताडीच्या बाराशे झाडांची लागवड केली आहे. त्यातून त्यांना वर्षाला 8 ते 10 लाख रूपयाचे वार्षिक उत्पन्न मिळत आहे.