Mumbai Antop Hill House Collapse News : मुंबईतील अँटॉप हिल परिसरात एक घर कोसळले. या अपघातात नऊ जण बचावले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पुणेकरांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी पुणेकरांना विशेष आवाहन केलंय. मला वाढदिवसाला हारतुरे, केक, भेटवस्तू नकोत. पुण्यात रक्ताचा तुटवडा आहे. कृपया आपण रक्तदान करुन मला शुभेच्छा द्याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.
विमान प्रवासादरम्यान सुजय विखे आणि पार्थ पवार यांच्यामध्ये छान गप्पांची मैफल रंगली. सध्याची राजकीय घडामोडींवर ओझरती चर्चा झाली. बाकी इतरही अनेक महत्त्वांच्या विषयांवर उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. जवळपास 40-50 मिनिटे दोघांनी शेजारी शेजारी बसून एकत्र विमानप्रवास केला.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी (State Women Commission ) रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका, अशा बोचरा वार भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचं नाव न घेता केलाय.
पवारांचा हाच मूड जयंत पाटलांनी ओळखला. पुढच्या काही मिनिटांत जयंत पाटलांनी आपल्या खिशातला मोबाईल काढला आणि जुनेजाणते काँग्रेसचे माजी नेते, सध्याचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचा सीबीआय, ईडीच्या चौकशीवरुन सूचक भाष्य केल्याचा व्हिडीओ पवारांना दाखवला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अंतिम सुधारित निकाल मंगळवारी रात्री जाहीर झाला आहे. या निकालात कराडच्या प्रसाद चौगुलेने राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला तर मानसी पाटील राज्यात पहिली आलीय.
नितीशाच्या घरची परिस्थिती फार काही बरी नाही. वडील एलआयसी एजंट तर आई गृहिणी. पण नितीशाच्या मनात लहानपणापासून शिक्षणाची जिद्द होती. मोठं होऊन अधिकारी बनण्याचं तिचं स्वप्न होतं. त्या स्वप्नांना आई वडिलांनी खतपाणी घातलं.
महाराष्ट्राच्या राजकारणात सगळं काही बरं चाललंय असं सध्या तरी काही चित्र नाही... पण राज्याच्या राजकारणात एक असाही काळ होता, ज्या काळात पक्षीय राजकारणापलीकडची मैत्री जपली जायची, एकमेकांचा आदर केला जायचा, मानसन्मान ठेवला जायचा, पण आज.............?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. वाशिम जिल्ह्यातील रस्ते कामांना स्थानिक शिवसेना आमदार खासदारांकडून विरोध होत असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलंय, गेल्या अनेक महिन्यांपासून कामं रखडली आहेत. माहिती घेतल्यावर स्थानिक शिवसेना प्रतिनिधींनी ही काम थांबवली असल्याचं कळलं, असंही गडकरी यांनी पत�
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कायद्यात सुधारणा करुन फी मध्ये 50 टक्के सवलत देत राज्यातील पालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.