Special Report | उधारीचा धंदा नको, मी आलो तरी पैसे मागा, अजितदादांची फटकेबाजी

उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी बारामतीत एका उद्घाटनाच्या कार्यक्रामाला गेले होते. त्यावेळी अधिकारी चांगलेच फैलावर आले. तर व्यावसायिकांना लाखमोलाचा सल्ला मिळाला.

Special Report | उधारीचा धंदा नको, मी आलो तरी पैसे मागा, अजितदादांची फटकेबाजी
| Updated on: Sep 18, 2021 | 10:05 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी बारामतीत एका उद्घाटनाच्या कार्यक्रामाला गेले होते. त्यावेळी अधिकारी चांगलेच फैलावर आले. तर व्यावसायिकांना लाखमोलाचा सल्ला मिळाला. प्रत्येक शनिवारी अजित पवार बारामती दौऱ्यावर असतात. आजही अजितदादांनी बारामतीमधल्या नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी अधिकाऱ्यांना कुठल्याशा कामात उशीर होत असल्याबद्दल कारण सांगितलं. यावेळी अजितदादांनी मला कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा. दिवाळीपूर्वी कामे पूर्ण करा, लागेल तिथे सहकार्य करु, अशा सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.