अमोल मिटकरींचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला; म्हणाले, या सरकारला…
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत निशाना साधला आहे. मिटकरी यांनी, फक्त मंत्र्यांना धक्का लोकांचा लागतो म्हणून विधिमंडळाने आता पासेस बंद केले
मुंबई : अधिवेशन काळात विधानभवन परिसरात असणाऱ्या शुकशुकाट, आभाळलेले वातावरण, सुरू असणारा संप, आणि धडकणारे लाल वादळ यावरून सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत निशाना साधला आहे. मिटकरी यांनी, फक्त मंत्र्यांना धक्का लोकांचा लागतो म्हणून विधिमंडळाने आता पासेस बंद केले. त्यामुळे विधीमंडळाचे कामकाज पाहण्यासाठी येणारे विद्यार्थी, जनता तेथे नाही. लोकांची जी रेलचेल असायची ती नाही. त्यामुळेच येथे शुकशुकाट दिसतोय. कामगिरी दमदार, गतिमान सरकार म्हणणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारला हे अधिवेशन सुतक असल्यासारखं दिसतं असा टोला मिटकरी यांनी लगावला आहे.
Published on: Mar 15, 2023 11:53 AM
Follow Us
Latest Videos
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट,
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? Inside...
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
