अजित पवार यांच्या बंडानंतर इम्तियाज जलील यांचं जनतेला आवाहन, “आता तरी विचार करा…”
अजित पवार यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तानाट्य सुरु झालं आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.यानंतर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांसोबत अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे.
औरंगाबाद : अजित पवार यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तानाट्य सुरु झालं आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.यानंतर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांसोबत अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. इम्तियाज जलील यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही व्हिडीओ दखवत टीका केली आहे. इम्तियाज जलील नेमकं काय बोलले यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा…
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा

