PHOTO | कोरोनानंतर शेतकरी पावसामुळं संकटात, हातातोंडाशी आलेल्या पिकांचं नुकसान

| Updated on: Oct 12, 2020 | 7:46 PM

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शनिवार पासून पाऊस पडतोय. याचा फटका खरिप हंगामातील पिकांना बसला आहे. सोयाबीन,कापूस, भात, हळद, उडीद, ऊस शेतीला मोठ्या प्रमाणावर फटका बसला.

1 / 7
संग्रहीत छायाचित्र

संग्रहीत छायाचित्र

2 / 7
संग्रहीत छायाचित्र

संग्रहीत छायाचित्र

3 / 7
हिंगोली : कापून टाकलेल्या सोयाबीनमधून पावसाचे पाणी वाहत असल्याचे चित्र दिसून आलं, सोयाबीन भिजल्यानं शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला गेलाय

हिंगोली : कापून टाकलेल्या सोयाबीनमधून पावसाचे पाणी वाहत असल्याचे चित्र दिसून आलं, सोयाबीन भिजल्यानं शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला गेलाय

4 / 7
लांजा येथील भात शेतीमध्ये पाणी साठल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

लांजा येथील भात शेतीमध्ये पाणी साठल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

5 / 7
सांगली जिल्ह्यात देखील ऊस शेतीला पावसाचा फटका बसला, उभा असलेला ऊस पावसानंतर आडवा झाला .

सांगली जिल्ह्यात देखील ऊस शेतीला पावसाचा फटका बसला, उभा असलेला ऊस पावसानंतर आडवा झाला .

6 / 7
सोलापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पीक पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळालं.

सोलापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पीक पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळालं.

7 / 7
सोलापूरमधील हिंगणी प्रकल्प भरल्यानं भोगावती नदीला पूर आला.

सोलापूरमधील हिंगणी प्रकल्प भरल्यानं भोगावती नदीला पूर आला.