PHOTO | कोरोनानंतर शेतकरी पावसामुळं संकटात, हातातोंडाशी आलेल्या पिकांचं नुकसान
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शनिवार पासून पाऊस पडतोय. याचा फटका खरिप हंगामातील पिकांना बसला आहे. सोयाबीन,कापूस, भात, हळद, उडीद, ऊस शेतीला मोठ्या प्रमाणावर फटका बसला.
1 / 7

संग्रहीत छायाचित्र
2 / 7

संग्रहीत छायाचित्र
3 / 7

हिंगोली : कापून टाकलेल्या सोयाबीनमधून पावसाचे पाणी वाहत असल्याचे चित्र दिसून आलं, सोयाबीन भिजल्यानं शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला गेलाय
4 / 7

लांजा येथील भात शेतीमध्ये पाणी साठल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
5 / 7

सांगली जिल्ह्यात देखील ऊस शेतीला पावसाचा फटका बसला, उभा असलेला ऊस पावसानंतर आडवा झाला .
6 / 7

सोलापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पीक पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळालं.
7 / 7

सोलापूरमधील हिंगणी प्रकल्प भरल्यानं भोगावती नदीला पूर आला.
'सनई चौघडे', 'कमळी', 'तारिणी'मध्ये मोठे ट्विस्ट, अनपेक्षित क्षण
सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ का सोडली? त्या खासदारानंतर... मोठी माहिती
एकनाथ शिंदे यांच्या एका खेळीनं आदित्य ठाकरेंचं राजकीय भवितव्य धोक्यात?
सचिन अहिर फुटल्यानंतर भाजपं आमदाराची भविष्याबद्दल बोलकी प्रतिक्रिया
'केतनला संपवण्यासाठी एवढी मेहनत का, फक्त एकदा...', कोणाचं वक्तव्य?
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव
ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरेंचा बडा नेता शिंदेंकडून मैदानात
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट
रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं...
मंगळुरू किनाऱ्याजवळ बुडणाऱ्या मच्छिमारांना वाचवण्यात यश
वट सावित्री पौर्णिमेनिमित्त काळूदेवीच्या मंदिरात खास आम्र शृंगार
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...