PHOTO | कोरोनानंतर शेतकरी पावसामुळं संकटात, हातातोंडाशी आलेल्या पिकांचं नुकसान
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शनिवार पासून पाऊस पडतोय. याचा फटका खरिप हंगामातील पिकांना बसला आहे. सोयाबीन,कापूस, भात, हळद, उडीद, ऊस शेतीला मोठ्या प्रमाणावर फटका बसला.
1 / 7

संग्रहीत छायाचित्र
2 / 7

संग्रहीत छायाचित्र
3 / 7

हिंगोली : कापून टाकलेल्या सोयाबीनमधून पावसाचे पाणी वाहत असल्याचे चित्र दिसून आलं, सोयाबीन भिजल्यानं शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला गेलाय
4 / 7

लांजा येथील भात शेतीमध्ये पाणी साठल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
5 / 7

सांगली जिल्ह्यात देखील ऊस शेतीला पावसाचा फटका बसला, उभा असलेला ऊस पावसानंतर आडवा झाला .
6 / 7

सोलापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पीक पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळालं.
7 / 7

सोलापूरमधील हिंगणी प्रकल्प भरल्यानं भोगावती नदीला पूर आला.
25 एप्रिलला मोठं घडणार! वैभवच्या प्रशिक्षकांच्या भाकीताने उत्सुकता
रस्त्यावर सापडले सोने, उजळणार भाग्य की संकटं घरी येणार?
UP बाबत भाजप अध्यक्षांची मोठी घोषणा, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
बूट चोरी की कुस्ती? शाहरुखच्या लेकाच्या व्हिडीओची तुफान चर्चा
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
भास्करराव जाधव यांच्याकडून चिपळूणमधील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी
ढाबे-हॉटेलमध्ये अवैध दारू पुरवठ्याविरोधात नागपूर पोलिसांची मोठी कारवाई
मुंबई महापालिकेचा धडाका; प्रसिद्ध तनिष्क शोरूमवर चालवला हातोडा
बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले, फुलांच्या सजावटीने मंदिर परिसर सजला
उन्हाळ्याची तीव्रता वाढताच पिंपरी चिंचवडकरांवरचे पाणी संकटाचं सावट गडद