PHOTO | कोरोनानंतर शेतकरी पावसामुळं संकटात, हातातोंडाशी आलेल्या पिकांचं नुकसान

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शनिवार पासून पाऊस पडतोय. याचा फटका खरिप हंगामातील पिकांना बसला आहे. सोयाबीन,कापूस, भात, हळद, उडीद, ऊस शेतीला मोठ्या प्रमाणावर फटका बसला.

| Updated on: Oct 12, 2020 | 7:46 PM
1 / 7
संग्रहीत छायाचित्र

संग्रहीत छायाचित्र

2 / 7
संग्रहीत छायाचित्र

संग्रहीत छायाचित्र

3 / 7
हिंगोली : कापून टाकलेल्या सोयाबीनमधून पावसाचे पाणी वाहत असल्याचे चित्र दिसून आलं, सोयाबीन भिजल्यानं शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला गेलाय

हिंगोली : कापून टाकलेल्या सोयाबीनमधून पावसाचे पाणी वाहत असल्याचे चित्र दिसून आलं, सोयाबीन भिजल्यानं शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला गेलाय

4 / 7
लांजा येथील भात शेतीमध्ये पाणी साठल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

लांजा येथील भात शेतीमध्ये पाणी साठल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

5 / 7
सांगली जिल्ह्यात देखील ऊस शेतीला पावसाचा फटका बसला, उभा असलेला ऊस पावसानंतर आडवा झाला .

सांगली जिल्ह्यात देखील ऊस शेतीला पावसाचा फटका बसला, उभा असलेला ऊस पावसानंतर आडवा झाला .

6 / 7
सोलापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पीक पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळालं.

सोलापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पीक पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळालं.

7 / 7
सोलापूरमधील हिंगणी प्रकल्प भरल्यानं भोगावती नदीला पूर आला.

सोलापूरमधील हिंगणी प्रकल्प भरल्यानं भोगावती नदीला पूर आला.