वेब सीरिजने भारतीय संस्कृती बिघडवली, कठोर कायदा करा; धर्मगुरु देवकीनंदन ठाकूर यांची मागणी

वेब सिरीजमुळे भारतीय संस्कृती खराब होत आहे. पवित्र नात्याचा अनादर होत आहे असा घणाघात देवकीनंदन ठाकूर यांनी केला आहे. हे थांबवण्यासाठी भारत सरकारला कठोर कायदा करण्याची विनंती आहे असेही ते म्हणाले. याशिवाय सनातन धर्माबद्दल अपशब्द काढणाऱ्यांना देवकीनंदन ठाकूर यांनी खडेबोल सुनावले आहे.

वेब सीरिजने भारतीय संस्कृती बिघडवली, कठोर कायदा करा; धर्मगुरु देवकीनंदन ठाकूर यांची मागणी
देवकीनंदन ठाकूर
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 30, 2023 | 5:04 PM