हर घर तिरंगा मोहीम पदयात्रेत देवेंद्र फडणवीस , नितीन गडकरी , पंकजा मुंडेही सहभागी

| Updated on: Aug 13, 2022 | 1:11 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त राष्ट्रीय देशभक्त यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'हर घर तिरंगा' मोहिम राबवली आहे. यावेळी त्यांनी नागरिकांनी घरोघरी राष्ट्रध्वज लावावा म्हणून आवाहनही केलं होत.

1 / 5
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त देशभरात राबवण्यात येत असलेल्या 'हर घर तिरंगा' अभियानात भाजप नेत्या पंकजा  मुंडे सहभागी झालया होत्या. नागरिकही मोठ्या संख्येने यांमध्ये सहभागी झाले होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त देशभरात राबवण्यात येत असलेल्या 'हर घर तिरंगा' अभियानात भाजप नेत्या पंकजा मुंडे सहभागी झालया होत्या. नागरिकही मोठ्या संख्येने यांमध्ये सहभागी झाले होते.

2 / 5
परळी येथील  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तिरंगा रॅलीला सुरुवात  करण्यात आली होती. या रॅलीमध्ये  शालेय विद्यार्थी  देशभक्तांच्या  वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते

परळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली होती. या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी देशभक्तांच्या वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते

3 / 5
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हरघर तिरंगा मोहिमेचा एक भाग म्हणून आज नागपुरात भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या तिरंगा पदयात्रेत   उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,  केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी सहभागी झाले होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हरघर तिरंगा मोहिमेचा एक भाग म्हणून आज नागपुरात भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या तिरंगा पदयात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहभागी झाले होते.

4 / 5
पंतप्रधान नरेंद्र  मोदी  यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त राष्ट्रीय देशभक्त यांच्याप्रती  कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'हर घर तिरंगा' मोहिम राबवली आहे. यावेळी त्यांनी नागरिकांनी  घरोघरी राष्ट्रध्वज लावावा  म्हणून आवाहनही  केलं होत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त राष्ट्रीय देशभक्त यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'हर घर तिरंगा' मोहिम राबवली आहे. यावेळी त्यांनी नागरिकांनी घरोघरी राष्ट्रध्वज लावावा म्हणून आवाहनही केलं होत.

5 / 5
हर घर तिरंगा' मोहिमेबाबत देशभरात उत्साह आहे. यापूर्वी देशात तिरंगा उघड्यावर फडकवल्यास सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकावण्याचा नियम होता. पण जुलै 2022 मध्ये सरकारने त्यात सुधारणा केली आणि आता लोकांना त्यांच्या घरी रात्रंदिवस राष्ट्रध्वज फडकवता येणार आहे.

हर घर तिरंगा' मोहिमेबाबत देशभरात उत्साह आहे. यापूर्वी देशात तिरंगा उघड्यावर फडकवल्यास सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकावण्याचा नियम होता. पण जुलै 2022 मध्ये सरकारने त्यात सुधारणा केली आणि आता लोकांना त्यांच्या घरी रात्रंदिवस राष्ट्रध्वज फडकवता येणार आहे.