गुरुंचं केवळ नाव वापरायचं नसतं तर त्यांच्या विचारांवर मार्गक्रमण करायचं असतं – रोहित पवार
महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला असून नेते एकमेकांवर जोरदार टीका करीत आहेत. आज शरद पवारांनी सातारा आणि कराडमध्ये भाजपवरती जोरदार टीका केली.
1 / 5

राष्ट्रवादीचा एक फुटल्यामुळे काल महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली
2 / 5

महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला असून नेते एकमेकांवर जोरदार टीका करीत आहेत. आज शरद पवारांनी सातारा आणि कराडमध्ये भाजपवरती जोरदार टीका केली.
3 / 5

आज शरद पवार काय बोलतात याकडे देशासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. साताऱ्यात आणि कराडमध्ये शरद पवारांली आपली भूमिका मांडली.
4 / 5

महाराष्ट्र कधी रडत बसत नाही तर त्वेषाने लढतो, असं सुचक वक्तव्य रोहित पवारांनी केलं आहे.
5 / 5

त्यानंतर साताऱ्यात रोहित पवारांनी गुरुंचं केवळ नाव वापरायचं नसतं तर त्यांच्या विचारांवर मार्गक्रमण करायचं असतं असंही वक्तव्य केलं
Follow Us