Astrology : 20 वर्षानंतर जुळून येतोय अत्यंत शुभ राजयोग, ‘या’ राशींवर होणार सूर्य आणि गुरूची कृपा

| Updated on: Mar 26, 2023 | 5:10 PM

मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, (Astrology) जेव्हा एखादा ग्रह विशिष्ट कालावधीसाठी संक्रमण करतो. मग अनेक प्रकारचे योग तयार होतात. हे योग शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारचे असू शकतात. आता 20 वर्षांनी चार राजयोग तयार होणार आहेत. हे राजयोग म्हणजे नीचभंग, शश, बुधादित्य आणि हंस राजयोग. ज्योतिषशास्त्रानुसार हे चार राजयोग 3 राशींसाठी फायदेशीर ठरतील. या काळात लाभ आणि प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या भाग्यशाली राशी आहेत.

1 / 5
मीन राशीच्या लोकांना हा काळ अत्यंत शूभ असणार आहे. नात्यातले गैरसमज दुर होतील. मालमत्ता खरेदीचे योग आहेत. विवाह इच्छूकांचे लग्न जमेल. जुन्या गुंतवणूकीतून लाभ संभवतो.

मीन राशीच्या लोकांना हा काळ अत्यंत शूभ असणार आहे. नात्यातले गैरसमज दुर होतील. मालमत्ता खरेदीचे योग आहेत. विवाह इच्छूकांचे लग्न जमेल. जुन्या गुंतवणूकीतून लाभ संभवतो.

2 / 5
मकर राशीच्या लोकांना नोकरीत बढतीचे योग आहेत. या लोकांना नवीन ओळखीचा फायदा होईल. व्यावसायीकांना थकलेले पैसे परत मिळतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून मान सन्मान मिळेल.

मकर राशीच्या लोकांना नोकरीत बढतीचे योग आहेत. या लोकांना नवीन ओळखीचा फायदा होईल. व्यावसायीकांना थकलेले पैसे परत मिळतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून मान सन्मान मिळेल.

3 / 5
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा राजयोग शुभ राहणार आहे. या काळात वाहन खरेदीची शक्यता दिसून येईल. जीवनसाथीचा शोध पूर्ण होईल. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा राजयोग शुभ राहणार आहे. या काळात वाहन खरेदीची शक्यता दिसून येईल. जीवनसाथीचा शोध पूर्ण होईल. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.

4 / 5
वृश्चिक वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चार राजयोग तयार होणार आहेत. या काळात धनलाभ होईल. वाणीचा प्रभाव व्यक्तिमत्वावर दिसून येईल. जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा राहील.

वृश्चिक वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चार राजयोग तयार होणार आहेत. या काळात धनलाभ होईल. वाणीचा प्रभाव व्यक्तिमत्वावर दिसून येईल. जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा राहील.

5 / 5
20 वर्षांनंतर तयार होणारा हा राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. ते कुंडलीच्या दुसऱ्या घरात तयार होणार आहेत. यामुळे संपत्ती आणि इच्छा पूर्ण होतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. नोकरीचा शोध पूर्ण होईल.

20 वर्षांनंतर तयार होणारा हा राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. ते कुंडलीच्या दुसऱ्या घरात तयार होणार आहेत. यामुळे संपत्ती आणि इच्छा पूर्ण होतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. नोकरीचा शोध पूर्ण होईल.