IND vs WI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, टी-20 सामन्यात भारताचं पारडं जड, पाहा आतापर्यंतची आकडेवारी

| Updated on: Feb 16, 2022 | 1:32 PM

भारत आणि वेस्ट इंडिज या संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका नुकतीच खेळवण्यात आली. या मालिकेत भारताने वेस्ट इंडिजचा एकतर्फी पराभव केला. भारताने ही मालिका 3-0 ने जिंकली होती. या दोन सघांमध्ये आता तीन सामन्यांची टी-20 मालिका (T20I Series) आजपासून (बुधवार) सुरू होत आहे.

1 / 6
भारत आणि वेस्ट इंडिज या संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका नुकतीच खेळवण्यात आली. या मालिकेत भारताने वेस्ट इंडिजचा एकतर्फी पराभव केला. भारताने ही मालिका 3-0 ने जिंकली होती. या दोन सघांमध्ये आता तीन सामन्यांची टी-20 मालिका (T20I Series) आजपासून (बुधवार) सुरू होत आहे. केवळ या सामन्यातच नाही तर संपूर्ण मालिकेत टीम इंडियाचे पारडे जड दिसत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या मालिकेतील तिन्ही टी-20 सामने ईडन गार्डन्सवर खेळवले जाणार आहेत. भारत आजच्या सामन्यात वरचढ ठरू शकतो याची एकूण 5 कारणे आहेत, ज्यामुळे टी-20 मालिकेतील भारताचा विजयही निश्चित आहे असं वाटतंय. (Photo: BCCI)

भारत आणि वेस्ट इंडिज या संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका नुकतीच खेळवण्यात आली. या मालिकेत भारताने वेस्ट इंडिजचा एकतर्फी पराभव केला. भारताने ही मालिका 3-0 ने जिंकली होती. या दोन सघांमध्ये आता तीन सामन्यांची टी-20 मालिका (T20I Series) आजपासून (बुधवार) सुरू होत आहे. केवळ या सामन्यातच नाही तर संपूर्ण मालिकेत टीम इंडियाचे पारडे जड दिसत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या मालिकेतील तिन्ही टी-20 सामने ईडन गार्डन्सवर खेळवले जाणार आहेत. भारत आजच्या सामन्यात वरचढ ठरू शकतो याची एकूण 5 कारणे आहेत, ज्यामुळे टी-20 मालिकेतील भारताचा विजयही निश्चित आहे असं वाटतंय. (Photo: BCCI)

2 / 6
पहिले कारण म्हणजे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 17 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 10 भारताने जिंकले आहेत, 6 वेस्ट इंडिजने जिंकले आहेत तर 1 सामना अनिर्णित राहिला आहे. (Photo: BCCI)

पहिले कारण म्हणजे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 17 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 10 भारताने जिंकले आहेत, 6 वेस्ट इंडिजने जिंकले आहेत तर 1 सामना अनिर्णित राहिला आहे. (Photo: BCCI)

3 / 6
दुसरे मोठे कारण म्हणजे ईडन गार्डन्सवरील कामगिरी. यापूर्वी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ईडनवर फक्त 1 टी-20 सामना खेळला गेला होता, ज्यामध्ये भारताने बाजी मारली होती. (Photo: BCCI)

दुसरे मोठे कारण म्हणजे ईडन गार्डन्सवरील कामगिरी. यापूर्वी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ईडनवर फक्त 1 टी-20 सामना खेळला गेला होता, ज्यामध्ये भारताने बाजी मारली होती. (Photo: BCCI)

4 / 6
रँकिंगचा विचार केला तर भारताचंच पारडं जड आहे, कारण भारत T20 रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर वेस्ट इंडिजचा क्रमांक 7 वा आहे. (Photo: BCCI)

रँकिंगचा विचार केला तर भारताचंच पारडं जड आहे, कारण भारत T20 रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर वेस्ट इंडिजचा क्रमांक 7 वा आहे. (Photo: BCCI)

5 / 6
भारत जुलै 2017 ते डिसेंबर 2019 दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्ध एकूण 10 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. यापैकी भारताने 8 जिंकले आहेत. (Photo: BCCI)

भारत जुलै 2017 ते डिसेंबर 2019 दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्ध एकूण 10 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. यापैकी भारताने 8 जिंकले आहेत. (Photo: BCCI)

6 / 6
वेस्ट इंडिजला कर्णधार रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या भीती वाटायला हवी. रोहितने 22 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. ज्यामध्ये भारताने 18 जिंकले आहेत आणि 4 गमावले आहेत. कर्णधार रोहितची विजयाची टक्केवारी 81.81 आहे, जी कमीत कमी 5 T20 किंवा त्याहून अधिक सामन्यांमध्ये कर्णधार असलेल्या भारतीय कर्णधारांमध्ये सर्वाधिक आहे. (Photo: BCCI)

वेस्ट इंडिजला कर्णधार रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या भीती वाटायला हवी. रोहितने 22 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. ज्यामध्ये भारताने 18 जिंकले आहेत आणि 4 गमावले आहेत. कर्णधार रोहितची विजयाची टक्केवारी 81.81 आहे, जी कमीत कमी 5 T20 किंवा त्याहून अधिक सामन्यांमध्ये कर्णधार असलेल्या भारतीय कर्णधारांमध्ये सर्वाधिक आहे. (Photo: BCCI)