Ajit Pawar : राज्य सरकारमध्ये आताच माईक ओढाओढी सुरु झाली आहे – अजित पवार
हे सरकार किती दिवस चाललेलं याचा मेळ नाही. आताच माईक ओढाओढी चालली आहे. आताच एकमेकांनाच चिठठ्या देतायत . कुणाचा कुणाला मेळ नाही किती दिवस झाले दोघेच काम बघत आहे कमी नाही . अवून मंत्री मंडळाचा विस्तार नाही. कुणी आडवलाय , करा ना मंत्रिमंडळाचा विस्तार
अहमदनगर – सरकार येत असतं जात असत , सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही जन्माला आलेले नाही. आणि हेही सरकार (Government )किती दिवस चालेल हे सांगता येत नाही. हे सरकार किती दिवस चाललेलं याचा मेळ नाही. आताच माईक ओढाओढी चालली आहे. आताच एकमेकांनाच चिठठ्या देतायत . कुणाचा कुणाला मेळ नाही किती दिवस झाले दोघेच काम बघत आहे . अजून मंत्री मंडळाचा विस्तार नाही. कुणी आडवलाय , कराना मंत्रिमंडळाचा विस्तार , सगळे पावसाचा धुमाकूळ सूरु आहे . लोकांचे जीव गेले आहे. त्या त्या जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी बसायला पाहिजे असे म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar)राज्य सरकारवर टीका केली आहे.
Published on: Jul 15, 2022 03:43 PM
Follow Us
Latest Videos
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात

