Aurangabad | औरंगाबादमधील शिवना टाकळी प्रकल्प भरलं, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणातून आज पाणी सोडण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा तब्बल 92 टक्क्यांवर पोहोचला आहे. जायकवाडी धरणात 96 हजार क्यूसेक्स पाण्याची अवाक सुरु आहे. पाण्याची अवाक अशीच राहिली तर अवघ्या काही तासात 100 टक्के धरण भरणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणातून आज पाणी सोडण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा तब्बल 92 टक्क्यांवर पोहोचला आहे. जायकवाडी धरणात 96 हजार क्यूसेक्स पाण्याची अवाक सुरु आहे. पाण्याची अवाक अशीच राहिली तर अवघ्या काही तासात 100 टक्के धरण भरणार आहे. आज सायंकाळी किंवा दुपारनंतर जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.
Follow Us
Latest Videos
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात

