Aurangabad | औरंगाबादमधील शिवना टाकळी प्रकल्प भरलं, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणातून आज पाणी सोडण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा तब्बल 92 टक्क्यांवर पोहोचला आहे. जायकवाडी धरणात 96 हजार क्यूसेक्स पाण्याची अवाक सुरु आहे. पाण्याची अवाक अशीच राहिली तर अवघ्या काही तासात 100 टक्के धरण भरणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणातून आज पाणी सोडण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा तब्बल 92 टक्क्यांवर पोहोचला आहे. जायकवाडी धरणात 96 हजार क्यूसेक्स पाण्याची अवाक सुरु आहे. पाण्याची अवाक अशीच राहिली तर अवघ्या काही तासात 100 टक्के धरण भरणार आहे. आज सायंकाळी किंवा दुपारनंतर जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.
Follow Us
Latest Videos
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले "हे आधीच..
...तर मुख्यमंत्र्यांनाही माफी मागावी लागेल, महिला आरक्षणाबाबत संजय राऊ
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी

