‘या’ त्रासातून जनतेला बाहेर काढण्याचा प्रयत्न – नाना पटोले

राज्याच्या वीज प्रश्नावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणालेत, राज्यात सध्या विजेचा प्रश्न मोठा आहे. जनतेच्या प्रश्नाचं राजकारण कमी आणि त्याला न्याय कसा देता येईल याविषयी काँग्रेस सातत्याने प्रयत्न करत आलंय.

'या' त्रासातून जनतेला बाहेर काढण्याचा प्रयत्न - नाना पटोले
| Updated on: Apr 19, 2022 | 4:30 PM

मुंबई : राज्याच्या वीज प्रश्नावर बोलताना काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)म्हणालेत, राज्यात सध्या विजेचा प्रश्न मोठा आहे. जनतेच्या प्रश्नाचं राजकारण (Politics) कमी आणि त्याला न्याय कसा देता येईल याविषयी काँग्रेस सातत्याने प्रयत्न करत आलंय. ऊर्जा विभागाचं खातं योगायोगाने काँग्रेसकडे आहे. राज्यात आज लोड शेडींग वाढलंय त्याचं कारण शोधायचं आहे. या त्रासापासून जनतेला कसं बाहेर काढता येईल त्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

Follow us
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.