Pune | कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराला आकर्षक सजावट
कोजागिरी पौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक विशेष महत्व आहे. याच पार्श्वभूमीवर आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
मुंबई : हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे. पौर्णिमेच्या दिवशी अनेक विधी केले जातात. पौर्णिमेच्या दिवशी सुर्य, पुथ्वी, आणि चंद्र एकाच रेषेमध्ये सरळ येतात. कोजागिरी पौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक विशेष महत्व आहे. याच पार्श्वभूमीवर आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कोरोनामुळे मुख दर्शनाला परवानगी देण्यात आली आहे.
Follow Us
Latest Videos
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार

