राज्यातील वीज ग्राहकांसाठी ऊर्जा मंत्री Nitin Raut यांची मोठी घोषणा
उच्चदाब वीज ग्राहकांना एकरकमी वीज बिल भरल्यास 5 टक्के रकम माफ होणार आहे. तसेच लघुदाब वीज ग्राहकांनी एकरकमी वीज बिल भरल्यास 10 टक्के रकम माफ होणार. मात्र कृषिपंप ग्राहकांना दिलासा नाहीच.
बुलढाणा : राज्यातील वीज ग्राहकांसाठी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. एक-रकमी थकबाकी भरल्यास सर्व वीज ग्राहकांना व्याज व विलंब शुल्क माफ करण्यात येणार आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नावाने नवी योजना जाहीर करण्यात आली. विलासराव देशमुख अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. सोबतच उच्चदाब वीज ग्राहकांना एकरकमी वीज बिल भरल्यास 5 टक्के रकम माफ होणार आहे. तसेच लघुदाब वीज ग्राहकांनी एकरकमी वीज बिल भरल्यास 10 टक्के रकम माफ होणार. मात्र कृषिपंप ग्राहकांना दिलासा नाहीच. जागतिक पर्यटन केंद्र लोणार येथून ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची राज्यातील वीज ग्राहकांसाठी मोठी घोषणा.
Follow Us
Latest Videos
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
