Sangli Flood | सांगलीत मुसळधार, पलूस तालुक्यातील भुवनेश्वरवाडी गावात पाणी शिरले
पलूस तालुक्यातील पुनदी गावात विश्वजित गेलेले होते आणि त्यांनी लोकांना आधार दिला आहे. योग्य वेळी सुरक्षित स्थळी स्थलांतर केल्याने जिल्ह्यात पुरामुळे जीवितहानी झालेली नाही.
सांगली : कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्यामुळे नदीकाठी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता आणि नागरिकांचं स्थलांतर आधीच करण्यात आलेलं होतं. पलूस तालुक्यातील काही गावं अद्यापही पाण्याखाली आहेत. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी ट्रॅक्टरच्या माध्यमातून पाण्यातून वाट काढत काही गावात जाऊन आढावा घेतला. पलूस तालुक्यातील पुनदी गावात विश्वजित गेलेले होते आणि त्यांनी लोकांना आधार दिला आहे. योग्य वेळी सुरक्षित स्थळी स्थलांतर केल्याने जिल्ह्यात पुरामुळे जीवितहानी झालेली नाही.
Follow Us
Latest Videos
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
