Sangli Flood | सांगलीत मुसळधार, पलूस तालुक्यातील भुवनेश्वरवाडी गावात पाणी शिरले
पलूस तालुक्यातील पुनदी गावात विश्वजित गेलेले होते आणि त्यांनी लोकांना आधार दिला आहे. योग्य वेळी सुरक्षित स्थळी स्थलांतर केल्याने जिल्ह्यात पुरामुळे जीवितहानी झालेली नाही.
सांगली : कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्यामुळे नदीकाठी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता आणि नागरिकांचं स्थलांतर आधीच करण्यात आलेलं होतं. पलूस तालुक्यातील काही गावं अद्यापही पाण्याखाली आहेत. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी ट्रॅक्टरच्या माध्यमातून पाण्यातून वाट काढत काही गावात जाऊन आढावा घेतला. पलूस तालुक्यातील पुनदी गावात विश्वजित गेलेले होते आणि त्यांनी लोकांना आधार दिला आहे. योग्य वेळी सुरक्षित स्थळी स्थलांतर केल्याने जिल्ह्यात पुरामुळे जीवितहानी झालेली नाही.
Latest Videos
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता
