Sangli Flood | सांगलीत मुसळधार, पलूस तालुक्यातील भुवनेश्वरवाडी गावात पाणी शिरले
पलूस तालुक्यातील पुनदी गावात विश्वजित गेलेले होते आणि त्यांनी लोकांना आधार दिला आहे. योग्य वेळी सुरक्षित स्थळी स्थलांतर केल्याने जिल्ह्यात पुरामुळे जीवितहानी झालेली नाही.
सांगली : कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्यामुळे नदीकाठी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता आणि नागरिकांचं स्थलांतर आधीच करण्यात आलेलं होतं. पलूस तालुक्यातील काही गावं अद्यापही पाण्याखाली आहेत. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी ट्रॅक्टरच्या माध्यमातून पाण्यातून वाट काढत काही गावात जाऊन आढावा घेतला. पलूस तालुक्यातील पुनदी गावात विश्वजित गेलेले होते आणि त्यांनी लोकांना आधार दिला आहे. योग्य वेळी सुरक्षित स्थळी स्थलांतर केल्याने जिल्ह्यात पुरामुळे जीवितहानी झालेली नाही.
Follow Us
Latest Videos
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
