AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kerala Flood | केरळमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरुच, पुरात कोट्टायममध्ये घर गेलं वाहून

Kerala Flood | केरळमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरुच, पुरात कोट्टायममध्ये घर गेलं वाहून

| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Oct 18, 2021 | 9:35 AM
Share

केरळमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे घर जमीनदोस्त झालं आहे. घर जमीनदोस्त होतानाचा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला आहे. केरळात मुसळधार पावसामुळे अनेक घर जमीनदोस्त झाले आहेत. आतापर्यंत 40 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. कोट्टायम जिल्ह्यातील घर जमीनदोस्त होतानाचा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला आहे. 

केरळमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे घर जमीनदोस्त झालं आहे. घर जमीनदोस्त होतानाचा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला आहे. केरळात मुसळधार पावसामुळे अनेक घर जमीनदोस्त झाले आहेत. आतापर्यंत 40 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. कोट्टायम जिल्ह्यातील घर जमीनदोस्त होतानाचा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला आहे.

Follow Us
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र