‘ही वेळ येईल अस वाटल नव्हत’, Lata Didi यांच्या जाण्याने Dilip Walse Patil यांनी व्यक्त केल्या भावना
गेल्या अनेक वर्षांपासून दीदींनी भारतासह जगाला आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केलेले आहे. याबाबत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी श्रद्धांजलीपर प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आजाराने आज दुःखद निधन झालं असल्याने शासकीय दुखावटा जाहीर करण्यात आला आहे. सर्वच क्षेत्रातून श्रद्धांजली लतादिदींना वाहिली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दीदींनी भारतासह जगाला आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केलेले आहे. याबाबत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी श्रद्धांजलीपर प्रतिक्रिया दिली आहे.
Latest Videos
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
