अखेरच्या क्षणी असं काय झालं? प्रकल्प गुजरातला कसा गेला? – आदित्य ठाकरे
"रत्नागिरीत येणं पूर्वनियोजित होतं. हा प्रकल्प तिथे पाठवणं हे पूर्वनियोजित होतं का? हा आम्हाला अंदाज नाहीय. मुख्यमंत्र्यांनी गुंतवणूकीचा आकाडा चुकीचा सांगितला"
मुंबई: “रत्नागिरीत येणं पूर्वनियोजित होतं. हा प्रकल्प तिथे पाठवणं हे पूर्वनियोजित होतं का? हा आम्हाला अंदाज नाहीय. मुख्यमंत्र्यांनी गुंतवणूकीचा आकाडा चुकीचा सांगितला. पावणेदोन लाख कोटीचा आकडा चार लाख कोटी सांगितला. ही गुंतवणूक पलीकडे कशी जाते? गुजरातमध्ये प्रकल्प गेल्याच दु:ख नाही. पण हक्काचा प्रकल्प आहे, तळेगावची निवड 100 टक्के होती. मग अखेरच्या क्षणी असं काय झालं?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.
Published on: Sep 16, 2022 05:27 PM
Follow Us
Latest Videos
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो...
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार

