12 आमदारांच्या निलंबनाप्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर MLA Ravi Rana यांची प्रतिक्रिया
त्यामुळे कोर्टाने घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो - आमदार रवी राणा

12 आमदारांचं निलंबन करून ठाकरे सरकारनी लोकशाहीची हत्या केली होती. 1 वर्षासाठी निलंबन म्हणजे 12 आमदारांच्या मतदारासंघावरती अन्याय झाला असता. यामुळे 12 मतदारसंघातील लोकांचे विकास राहिले होते. तसेच त्यांचे मुलभूत जे प्रश्न होते. ते सोडवता येत नव्हते. त्यामुळे कोर्टाने घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो – आमदार रवी राणा
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी