50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2.30 PM | 9 August 2021
राज्य सरकारने येत्या 15 ऑगस्टपासून कोव्हिडचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी 8 ऑगस्टला जनतेशी संबोधित करताना, याबाबतची माहिती दिली.
मुंबईमध्ये लोकल रेल्वे प्रवासासाठी दोन डोस घेतलेल्यांना महापालिका किंवा राज्य सरकारकडून फोटो पास देण्यात आल्यानंतर 15 ऑगस्टपासून प्रवासाची मुभा देण्यात येणार आहे. दरम्यान या निर्णयानंतर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेते रावसाहेब दानवेंनी या निर्णयावर बोलताना राज्य सरकारने रेल्वे विभागाशी एकदा चर्चा करायला हवी होती असे म्हटले आहे.
Follow Us
Latest Videos
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..

