AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूर पोलिसांनी शोधून काढले 12 लाखांचे 50 मोबाईल, नागरिकांच्या चेहऱ्यावर फुललं हसू

| Edited By: | Updated on: Nov 26, 2021 | 5:56 PM
Share

नागपूर पोलिसांनी अलीकडच्या काळात सोडवलेल्या विविध गुन्ह्यांची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. जुन्या काळात खून हा गंभीर गुन्हा मानला जात असे, परंतु आजकाल मोबाईल फोन चोरी हा सर्वात मोठा गुन्हा आहे, असे पोलिसांनी सांगितले.

नागपुरातील अंबाझरी पोलिसांनी दरोडेखोरांवर केलेल्या कठोर कारवाईत 12 लाख रुपयांचे 50 मोबाईल सापडले आहेत. नागपूर पोलिसांनी अलीकडच्या काळात सोडवलेल्या विविध गुन्ह्यांची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. जुन्या काळात खून हा गंभीर गुन्हा मानला जात असे, परंतु आजकाल मोबाईल फोन चोरी हा सर्वात मोठा गुन्हा आहे, असे पोलिसांनी सांगितले.नागपूर पोलिसांनी अलीकडच्या काळात सोडवलेल्या विविध गुन्ह्यांची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. जुन्या काळात खून हा गंभीर गुन्हा मानला जात असे, परंतु आजकाल मोबाईल फोन चोरी हा सर्वात मोठा गुन्हा आहे, असे पोलिसांनी सांगितले.