उस्मानाबादेत आमरण आंदोलन पेटलं, आमदार कैलास पाटील यांची प्रकृती खालावली, आज पाचवा दिवस

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय. मात्र सरकारने मदत केली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.

उस्मानाबादेत आमरण आंदोलन पेटलं, आमदार कैलास पाटील यांची प्रकृती खालावली, आज पाचवा दिवस
| Updated on: Oct 28, 2022 | 2:24 PM

संतोष जाधव, उस्मानाबादः शेतकऱ्यांना हक्काचा 2020 चा पीक विमा मिळावा व अतिवृष्टी अनुदान मिळावे या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांच्या नेतृत्वात उस्मानाबादेत (Osmanabad) आंदोलन पेटलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे आमदार कैलास पाटील यांनीदेखील आमरण उपोषणात सहभाग घेतला आहे. या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. जिल्ह्यातील पाडोळी गावातील जवळपास २५ शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरु केलं आहे. शेतकऱ्यांनी पाडोळी येथील तलावात उभे राहून हे आंदोलन सुरु केलंय. यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय. मात्र सरकारने मदत केली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.