शिवसेनेला माननारी जनता अशा विचारांना स्थान देत नाही, संजय राऊत UN-CUT
लवकरच ठाण्यातही हे चित्र दिसायला लागेल. शिवसेनेला माननारी जनता अशा कोणत्याही विचाराला स्थान देत नाही.
मुंबई: गुवाहाटीला गेलेल्या काही लोकांना बंडखोर मानायला आम्ही तयार नाहीत. ते मुंबईत (Mumbai) येत नाही तोपर्यंत आशावादी आहोत, अशी भूमिका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मांडली. 11 जुलैनंतर आमच्या मागणीवर विचार होईल. राऊत म्हणाले,अकोल्यात 25 हजार लोकं काल रस्त्यावर होती. राज्यात ठिकठिकाणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांना पाठिंबा दिला जात आहे. राज्यातील लोकभावना तीव्र आहेत. लवकरच ठाण्यातही हे चित्र दिसायला लागेल. शिवसेनेला माननारी जनता अशा कोणत्याही विचाराला स्थान देत नाही. आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत, असंही राऊत यांनी स्पष्ट केलंय.
Published on: Jun 28, 2022 11:13 AM
Follow Us
Latest Videos
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
फडणवीसांचे उत्तर: चाकण MIDC मधील ७६% बंद कंपन्या ‘डिफंक्ट’ होत्या
