तिसरी जागा लढू आणि जिंकूच
राज्यसभेच्या तिसऱ्या जागेबाबतचे राजकारण आता चांगलेच तापले आहे. त्यामुळे भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे की, केंद्र सरकारने जर आम्हाला आदेश दिला तर आम्ही तिसरी जागाही लढू आणि ती जिंकून आणूच.
राज्यसभेच्या तिसऱ्या जागेबाबतचे राजकारण आता चांगलेच तापले आहे. त्यामुळे भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे की, केंद्र सरकारने जर आम्हाला आदेश दिला तर आम्ही तिसरी जागाही लढू आणि ती जिंकून आणूच. त्यामुळे तिसऱ्या जागेचे राजकारण अधिकच तापले आहे. तर दुसरी संजय राऊत यांनी म्हटले आहे की, भाजप तिसरी जागा देऊ देत, चौथी देऊ किंवा अन्य काही जागा देऊ देत आम्ही या सगळ्या जागा लढवण्यास तयारच आहोत. त्यामुळे भाजपकडून ईडीची धमकी दाखवून जर राजकारण करत असतील तर खुशाल करु देत त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही.
Published on: May 26, 2022 10:25 PM
Follow Us
Latest Videos
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे...
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार

