वैवाहिक जिवनात अनेकवेळा जोडीदाराच्या काही गोष्टी समोरच्याला पटत नाहीत. त्यातून वादविवाद निर्माण होतात आणि दोघांमध्येही शीतयुद्ध चालू होते. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये शीतयुद्ध चालू आहे का? जर होय, तर या रिलेशनशिप टिप्स फॉलो करून तुम्ही आपले नातेसंबध अधिक घट्ट करू शकता.
भाजपच्या निर्णयाचे विश्लेषण अगदी शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, संजय राऊत यांनी विश्लेषण केले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला राष्ट्रीय पातळीवर ब्रेक लावण्याचेा हेतू असल्याचेही सांगण्यात आले. तर यावेळी अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्रीपद बघावं लागलं असा फडणवीसांनाही टोला लगावला.
महानगरपालिका निवडणुका लागल्यानंतर हे चित्र स्पष्ट होईल नेमकं देवेंद्र फडणवीस स्वतः उपमुख्यमंत्री का झाले आणि एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्र्यांचा मुखूट का चढविला ते.
सर्वप्रथम बच्चू कडू यांनी आपल्याला कॅबिनेट मंत्रिपद मिळावे म्हणून मागणी केलेय. ते राज्यमंत्री असताना शिक्षण,महिला व बालकल्याण खातं त्यांच्याकडे होते. तर जलसंधारण, कृषी किंवा ग्रामविकास खात्याची मागणी करून कॅबिनेट मंत्री पदाची मागणी केली आहे.
नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकीकडे बाळासाहेबांचे हिंदुत्व पुढे घेऊन जात आहोत आणि आम्ही शिवसेनेचे आमदार आहोत असं सांगत आहेत, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणारे शिवसेनेचे कसे असू शकतील असा सवाल उपस्थित केला आहे.
ज्यामध्ये टेकऑफ, वे पॉइंट नेव्हिगेशन यांचाही यामध्ये समावेश होता. हे विमान पुढील पायलटविरहित विमानाच्या टप्प्यातील हे विकासातील मैलाचा दगड ठरणार आहे. स्वावलंबनाच्या दिशेनेही हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचेही म्हटले आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे की, खातेवाटप करताना फक्त एकनाथ शिंदेच एकटे नसून त्यांच्यासोबत असलेले भाजपचे आमदार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हा निर्णय घ्यावा लागणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथ विधीनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांना एक सबुरीचा सल्ला दिला आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की, एकनाथ शिंदे सरकारमध्ये आता जेव्हा खाते वाटप होईल त्यावेळी मात्र त्यांच्या आमदारांना नाराजीचा सामना करावा लागणार आहे.
कारशेड आरेमध्ये होऊ नये यासाठी मुंबईकर व हजारो पर्यावरणप्रेमींनी तत्कालीन फडणवीस सरकारविरोधात मोठे आंदोलन केले होते. पण पोलिसी बळाचा वापर करून फडणवीस सरकारने आंदोलकर्त्यांवर कारवाई केली आणि रात्रीत हजारो झाडांच्या कत्तली केल्या.
सरकार स्थापन झाल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी हे सरकार कशा पद्धतीने कटीबद्ध असणार आहे, त्याविषयी त्यांनी सांगितले.