मुंबईच्या समुद्रामध्ये पुन्हा एकदा संशयास्पद बोट; यावेळी दोन पाकिस्तानी नागरिक

याची माहिती नौदलाकडून स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. सध्या संदर्भात पोलिसांसह नौदलाकडून त्या बोटीचा शोध घेतला जात आहे

| Updated on: Apr 01, 2023 | 3:21 PM

मुंबई : समुद्र किनाऱ्यापासून 100 सागरी मेल अंतरावर असणाऱ्या समुद्रात पुन्हा एकदा संशयास्पद बोट आढळली. त्यामुळे भारतीय नौदलासह पोलिसांत खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई जवळील पालघरच्या समुद्रकिनाऱ्यावर ही संशयास्पद बोट आढळली आहे. तर याची माहिती नौदलाकडून स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. सध्या संदर्भात पोलिसांसह नौदलाकडून त्या बोटीचा शोध घेतला जात आहे. तर या बोटीवर दोन पाकिस्तानी नागरिक असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तर या बोटीवर हे लोक कोण आहेत? ते नागरिक आणि बोट कुठून आली आहे? याबद्दल चौकशी सुरू आहे.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.