Uday Samant | राज्याच्या विकासासाठी फडणवीस – मुख्यमंत्र्यांमध्ये भेट झाल्यास गैर काय ? : उदय सामंत
नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात 15 मिनिटे चर्चा झाली. या भेटीनंतर आता उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'राज्याच्या विकासासाठी फडणवीस - मुख्यमंत्र्यांमध्ये भेट झाल्यास गैर काय ?' असं ते म्हणाले.
नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात 15 मिनिटे चर्चा झाली. या भेटीनंतर आता उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘राज्याच्या विकासासाठी फडणवीस – मुख्यमंत्र्यांमध्ये भेट झाल्यास गैर काय ?’ असं ते म्हणाले.
Follow Us
Latest Videos
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...

