AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

My India My life Goal | शाश्वत शेती पद्धतींचा वापर का बनलाय आवश्यक

My India My life Goal | शाश्वत शेती पद्धतींचा वापर का बनलाय आवश्यक

shailesh musale
shailesh musale | Updated on: Aug 09, 2023 | 12:59 PM
Share

शेतकऱ्यांनी 'शाश्वत शेती' पद्धती वापरावी. ते अति चर टाळू शकतात. मातीसाठी पाणी व्यवस्थापनावर भर देऊ शकतो. त्यामुळे पिके जोमात येऊ लागतील.

My India My Life Goals : शाश्वत शेती म्हणजे समाजाच्या सध्याच्या अन्न आणि कपड्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शाश्वत मार्गांनी शेती करणे. शाश्वत शेती पद्धतींचा वापर आवश्यक आहे. याअंतर्गत शेतकरी ‘क्रॉप रोटेशन’ करून जमीन सुपीक बनवू शकतात. शेतकरी कीटकनाशके आणि कृत्रिम खतांचा वापर टाळू शकतात. जमिनीतील ओलावा आणि कार्बन टिकवून ठेवण्यासाठी संवर्धन मशागत करता येते. शेतकऱ्यांनीही ‘ठिबक सिंचन’ आणि ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ सारखे तंत्र राबवावे.

Published on: Aug 09, 2023 12:49 AM
Follow Us