My India My life Goal | शाश्वत शेती पद्धतींचा वापर का बनलाय आवश्यक
शेतकऱ्यांनी 'शाश्वत शेती' पद्धती वापरावी. ते अति चर टाळू शकतात. मातीसाठी पाणी व्यवस्थापनावर भर देऊ शकतो. त्यामुळे पिके जोमात येऊ लागतील.
My India My Life Goals : शाश्वत शेती म्हणजे समाजाच्या सध्याच्या अन्न आणि कपड्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शाश्वत मार्गांनी शेती करणे. शाश्वत शेती पद्धतींचा वापर आवश्यक आहे. याअंतर्गत शेतकरी ‘क्रॉप रोटेशन’ करून जमीन सुपीक बनवू शकतात. शेतकरी कीटकनाशके आणि कृत्रिम खतांचा वापर टाळू शकतात. जमिनीतील ओलावा आणि कार्बन टिकवून ठेवण्यासाठी संवर्धन मशागत करता येते. शेतकऱ्यांनीही ‘ठिबक सिंचन’ आणि ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ सारखे तंत्र राबवावे.

कसोटीत न्यूझीलंड पराभवाच्या उंबरठ्यावर! बांगलादेश विजयापासून 3 पावलं दूर

T-20 मध्ये सर्वाधिकवेळा 200 धावांचा पाठलाग करणारे संघ कोणते? टीम इंडिया कितव्या स्थानी?

आजपासून सर्व काही बदलणार, काही खिशाशी तर काही दैनंदिन जीवनाशी संबंधित

आवळ्याचा करा दररोजच्या आहारात समावेश आणि जगा निरोगी जीवन

बाईक रायडर्ससाठी एकदम खास आहेत या मोटरसायकल

विराट कोहली याचा टी 20 वर्ल्ड कपमधून पत्ता कट?
Latest Videos