रविवारी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा मालेगाव येथे होत आहे. त्यापूर्वी मालेगावमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून संजय राऊत यांच्या विरोधात दादा भुसे यांचे समर्थक आक्रमक झाले आहे.
अद्वय हिरे यांनी किती पक्ष बदलले तसे आम्ही तसे पक्ष बदलू नाही असा टोला त्यांनी अद्वय हिरे यांना लगावला आहे. आम्ही ज्या पक्षात जातो त्याच पक्षात असतो असंही त्यांनी यावेळी सांगितले.
Sanjay Raut : भगवा आणि धनुष्यबाण कुणालाही पेलणार नाही. राज्याची जनता त्यांना धडा शिकवेन. मालेगाव आपलं आहे आणि आपलंच राहील, असं संजय राऊत म्हणालेत.
रेल्वेतून फुकटचा प्रवास करीत प्रवाशांमध्ये दहशत निर्माण करून लूट करणाऱ्या टोळीचा रेल्वे पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. पाच जणांच्या टोळीचा जेरबंद केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली आहे.
नाशिकच्या जायखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना समोर आली असून उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. एका हत्येच्या घटनेचा उलगडा झाल्याने पोलिस देखील चक्रावून गेले आहे.
ज्या ग्राहकांनी मारहाण केली आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन कठोर कारवाई करावी अशा स्वरूपाचे निवेदन देत कर्मचाऱ्यांनी महावितरणच्या अधिक्षकांना निवेदन दिले आहे.
एकीकडे शेत शिवारात बिबट्या असतो. दुसरीकडे महावितरणकडून पिकांना पाणी देण्यासाठी शेतात दिवसा भारनियमन केले जाते. रात्रीचा थ्री फेज वीज पुरवठा सुरू असतो.
राज ठाकरे हे सत्ताधाऱ्यांचा भोपू बनुन काम करतात. मशिदी वरील भोंग्या संदर्भात न्यायालयाच्या नियमांचे पालन करू असं स्पष्ट सांगत आम्ही आधीच पालन करीत असल्याचा दावाही आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी केला आहे.
शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यावरूनही विनायक राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. आमचं नाव चोरलं,चिन्हं चोरला पण आमचा हिंदूत्ववाद नाही चोरु शकणार असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
या गावात एक वानर राहत होते. ते वानर गावातील एक सदस्यचं झाले होते. त्याने कधी कुणाला इजा पोहचवली नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा तो चाहता झाला.