देश 50 वर्षे मागे गेला आहे. केंद्र सरकारचे हे अपयश झाकण्यासाठीच भारतीय जनता पक्षाकडून धार्मिक मुद्दे पुढे करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहेत. भाजपाच्या या षडयंत्राला बळी न पडता भाजपा व मोदी सरकारचे अपयश जनतेसमोर उघडे करा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
मास्क घालावा असे आवाहन केले आहे. मात्र सक्तीचे नाही, असे टोपे म्हणाले आहेत. तसेच कोरोना स्थितीचा आढावा घेतला, positivity rate 0.3 पासून 0.7 वर गेला आहे. आम्ही आकड्यांवर नजर ठेवून आहोत, असेही टोपे म्हणाले आहेत.
भोंग्यांवरुन बिघडत चाललेल्या कायदा-सुव्यवस्थेवर या बैठकी चर्चा करण्यात येणार होती.
किरीट सोमय्या यांच्या हनुवाटीला झालेली जखमच कृत्रिम (Fake injury) असण्याची शंका आता घेतली जाते आहे.
नागरिकांनी वीज जपून वापरण्याचं आवाहन नितीन राऊत यांनी केलंय. तसंच राज्यात सुरु असलेलं भारनियमन कधीपर्यंत चालणार हे सांगता येत नाही. भारनियमनाचं शेट्यूल आम्ही वृत्तपत्रात देऊ. तसंच लोकांना व्हॉट्सअॅप, मेसेजद्वारेही देऊ, असंही राऊत यावेळी म्हणाले.
सर्व धर्माच्या लोकांना भोंगे किंवा लाऊडस्पीकर लावायचा झाल्यास स्थानिक प्रशासकीय परवानगी अनिवार्य राहील, असं निर्णय गृहखात्यानं घेतलेला आहे.
मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंवर (Raj Thackeray) गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. ठाण्यात झालेल्या सभेदरम्यान राज ठाकरेंनी तलवार (Sword) दाखवली होती. यामुळे हा गुन्हा दाखल होऊ शकतो.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या घरासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी उग्र निदर्शने केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे आंदोलन म्हणजे पोलीस यंत्रणेचं अपयश असल्याची टीका गृहखात्यावर होत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या हस्ते मुंबई मेट्रो 2A, (Mumbai Metro 2A) आणि मेट्रो 7 (Mumabi metro 7) या दोन्ही मेट्रोचं आज उद्घाटन झाले आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास ऐन उन्हाळ्यात गारेगार होणार आहे. गुढी पाडव्याच्या सणाला मुंबईकरांना हे मोठं गुफ्ट मिळालंय.
कोणत्याही संस्थांनी असे करू नये, कोणाला आर्थिक अडचण असेल तर ती वेगळ्या पद्धतीने दूर केली जाऊ शकते, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांनीही कमजोर पडू नये, असे यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) म्हणाल्या.