जिल्हा बँकेने दोन वर्षात शून्य एनपीओ करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून कर्जवसुली सुरु आहे. यामुळे बँकेकडून सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. मात्र प्रशासनाचा आदेश जुगारुन पिकनिक करणे काही अधिकाऱ्यांना महागात पडले.