या मतदारसंघात 2014मध्ये काँग्रेसचा दारूण पराभव झाला. दादांच्या नातावाचा पराभव होतो कसा? या विचाराने आम्ही अस्वस्थ झालो. काँग्रेस 2019ची निवडणूक लढलीच नाही. दहा वर्ष काहीच संबंध नाही. तुम्ही दहा वर्ष मागे राहिलात, त्यामुळे आम्ही लढू. राज्यातील मुस्लिम बांधवही ठाकरेंच्या सोबत आहे. तुम्ही वसंतदादांचे वारसदार आहात, तुमचं विमान भरकटलेलं चालेल का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.