शेतात मातीसह दगडी चिखल झालाय. पावसाने सावरगाव शिवारातील शेतकरी उघड्यावर आलेत. आता बांधावरील बळीराजापुढे मोठे संकट कोसळले आहे.
रवी राणा कोण याला नवनीत राणाचा नवरा अशी त्याची ओळख आहे. चिंच दाखवून तरुणांची मतं घेतली. चिंच दाखवून मतदान घेतलं.
आताच्या विस्ताराबद्दल मी सांगणं बरं नाही. कारण तो माझा अधिकार नाही. कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं अशी परिस्थिती आताच्या सरकारची आहे, असं उद्धव ठाकरे मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
विरोधकांची पाटणा येथे बैठक होणार आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. विरोधक पाटण्यात एकत्र येणार आहेत. 2019मध्येही विरोधक एकत्र आले होते. मंचावर 52 नेते होते. आता हातवर करणाऱ्यांमध्ये उद्धव ठाकरेही असणार आहेत.
जर आमच्या नेत्यांबरोबर सुषमा अंधारे यांचा जवळचा संबंध असेल तर आमच्या नेत्यांच्या माहितीच्या आधारे त्या वागत असतील तर सुषमा अंधारे कधीही त्या ठिकाणी धोका देऊ शकतात अशी शक्यताही त्यांनी यावेळी वर्तवली आहे.
पुरोगामी महाराष्ट्रात घडलेल्या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. यवतमाळमध्ये अंधश्रद्धेतून पाच दिवसाच्या बालिकेसोबत संतापजनक घटना घडली आहे.
फेसबुकवरील मित्रासोबत प्रेमसंबंध ठेवणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. प्रेमसंबंधातून तरुणीसोबत जे घडले ते अत्यंत भयंकर होते.
उद्धव ठाकरे यांनी बारसू प्रकरणी महाराष्ट्र पेटवून देण्याची भाषा केली होती. त्याला नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. महाराष्ट्र सोडा, साधी मुंबई बंद करून दाखवा. मुंबई जमत नसेल तर कलानगर बंद करून दाखवा, असं आव्हानच नितेश राणे यांनी दिलं आहे.
समितीच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या भेटीला सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी गेले. यावेळी या नेत्यांनी शरद पवार यांना समितीचा निर्णय कळवला.
यवतमाळमध्ये लग्न मंडपात घडलेल्या एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात या घटनेवर हळहळ व्यक्त केली जात आहे. या लग्न समारंभात उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण आहे. पण असं काही घडलं की संपूर्ण लग्न मंडपात शुकशुकाट झाला.