AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : शुगर वाढली असेल तर उशिर न करता करा ‘या’ 3 गोष्टी, जाणून घ्या!

काही वेळा तुम्ही निष्काळजीपणा केल्यास तुमच्या शरीरातील शुगरची लेव्हल अचानक वाढू शकते. अशावेळी लोकांना काय करायचे कळत नाही, लोक घाबरून जातात. पण रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढल्यास घाबरून जाण्याची गरज नाही. अशावेळी खाली दिलेल्या टिप्स फॉलो करा जेणेकरून तुम्हाला  शुगरवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. तर आता या आपण टिप्सबाबत जाणून घेणार आहोत.

Health : शुगर वाढली असेल तर उशिर न करता करा 'या' 3 गोष्टी, जाणून घ्या!
मधुमेहImage Credit source: Social Media
| Updated on: Oct 26, 2023 | 10:01 AM
Share

मुंबई : सध्याच्या काळात बहुतेक लोकांना डायबिटीसची समस्या असते. ताण तणाव, धावपळीचे जीवन, अनहेल्दी आहार अशा अनेक गोष्टींमुळे मधुमेहाची समस्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसते. तर डायबिटीसची समस्या झाल्यानंतर ती नियंत्रणात आणण्यासाठी आपल्या शरीराची काळजी घेणे खूप गरजेचे असते. डायबिटीस झाल्यानंतर निष्काळजीपणा अजिबात करू नये. आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी व्यायाम करणं, योग्य आहार घेणं, वेळेत औषध घेणे खूप गरजेचे असते.

जर तुमची शुगर अचानक वाढली तर अशावेळी उच्च फायबरयुक्त अन्न खा. यामुळे तुमची साखर नियंत्रणात आणण्यास मदत होईल. तुमच्या रक्तातील साखरेचा संबंध हा बद्धकोष्ठतेशी असतो. जर तुमचे पोट नीट साफ होत नसेल तर तुमच्या रक्तातील साखर वाढू शकते, त्यामुळे अशावेळी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करणे खूप गरजेचे असते. फायबरयुक्त पदार्थ तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात तसेच तुमची शुगर नियंत्रणात आणण्यास मदत होते.

भरपूर पाणी प्या – जर तुम्हाला डायबिटीसचा त्रास असेल आणि शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात आणायची असेल तर भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. पाणी तुमची शुगर नियंत्रणात आणण्यास मदत करते. पाणी हे इन्सुलिनच्या कार्याला प्रभावीपणे प्रोत्साहन देते. त्यामुळे पाणी पिल्यामुळे आपली अचानक वाढलेली शुगर अगदी कमी वेळात नियंत्रणात येण्यास मदत होते. त्यामुळे भरपूर पाणी आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते.

शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. व्यायाम हा आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतो. व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीराची हालचाल होते आणि त्यामुळे आपल्या शरीराला उर्जा मिळते, स्नायू मजबूत होतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात येण्यास मदत होते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.