“सीमावादाचा निकाल लागत नाही, तोवर बेळगाव, कारवार निप्पाणीला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा”
महाराष्ट्र एकीकरण समितीची कोल्हापुरात रॅली...
1 / 5

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न मागच्या काही दिवसांपासून चिघळलेला आहे. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कोल्हापुरात रॅली काढण्यात आली आहे.
2 / 5

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या रॅलीमध्ये काही राजकीय नेतेही सहभागी झाले आहेत. खासदार संजय महाडिक यांनी या रॅलीत सहभाग घेतला.
3 / 5

यावेळी बोलताना "सीमावादाचा निकाल लागत नाही, तोवर बेळगाव, कारवार आणि निप्पाणी या भागाला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा", अशी मागणी संजय महाडिक यांनी केली आहे.
4 / 5

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातील काही गावांवर हक्क सांगितला आणि मागच्या काही दिवसांपासून कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
5 / 5

ही केस कोर्टात आहे. याचा निकाल लागेपर्यंत या भागाला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याची मागणी केली जात आहे. विधिमंडळातही त्याचे पडसाद उमटले.
Follow Us