वादळी वाऱ्यामुळे मंडप कोसळला, 14 जणांचा जागीच मृत्यू

वादळी वाऱ्यामुळे मंडप कोसळल्याने तब्बल 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 45 लोक जखमी झाल्याचे समोर येत आहे. राजस्थानच्या बाडमेरमध्ये ही घटना घडली आहे.

वादळी वाऱ्यामुळे मंडप कोसळला, 14 जणांचा जागीच मृत्यू
Follow us
| Updated on: Jun 23, 2019 | 6:46 PM

राजस्थान : वादळी वाऱ्यामुळे मंडप कोसळल्याने तब्बल 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 45 लोक जखमी झाल्याचे समोर येत आहे. राजस्थानच्या बाडमेरमध्ये ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाडमेर जिल्ह्यातील जसोल गावातील एका शाळेतील मैदाना रामकथेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी मैदानात जवळपास 200 फूट उंच मंडप बांधण्यात आले होते. यात जवळपास 1 हजार पेक्षा अधिक श्रद्धाळू भाविक सहभागी झाले होते.

मात्र दुपारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यामुळे रामकथेच्या कार्यक्रमासाठी लावलेले मंडप कोसळले. यामुळे नागरिकांची पळापळ सुरु झाली. तसेच मंडपात अनेक ठिकाणी वीजेची उपकरण लावली होती. मंडप कोसळल्याने त्या उपकरणातून विजेचा करंट सर्वत्र पसरला. त्यामुळे 14 लोकांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले. डीएम हिमांशू गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मंडपात वयस्कर व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

या घटनेनंतर स्थानिक लोकांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. दरम्यान सध्या जखमींवर उपचार सुरु असून, मृतांचा संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....