विषारी औषधामुळे शेततळ्यातील पाच टन माशांचा मृत्यू
Fish| सध्या या माशांचे वजन 500 ते 700 ग्रॅम झाले होते, मात्र रात्री अचानक अज्ञात इसमाने पाण्यात विषारी औषध टाकल्याने सुमारे पाच टन मासे मृत्युमुखी पडले.
1 / 5

इंदापूर तालुक्यातील पळसदेव नजीक असलेल्या शेलारपट्टा परिसरातील अशोक केवटे यांच्या शेततळ्यातील पाच टन मासे अचानक मृत्युमुखी पडले आहेत.
2 / 5

रूपचंद जातीचे हे मासे अज्ञात इसमाने विषारी औषध पाण्यात टाकून मारल्याचा संशय असून या शेतकऱ्याने इंदापूर पोलीस ठाण्यात तशी तक्रार दिली आहे.
3 / 5

केवटे यांनी त्यांच्या शेततळ्यात आठ महिन्यांपूर्वी रूपचंद जातीचे तीस हजार बीज सोडले होते.
4 / 5

सध्या या माशांचे वजन 500 ते 700 ग्रॅम झाले होते, मात्र रात्री अचानक अज्ञात इसमाने पाण्यात विषारी औषध टाकल्याने सुमारे पाच टन मासे मृत्युमुखी पडले.
5 / 5

मासे मेल्यामुळे शेतकऱ्याचे पाच लाखांचे नुकसान झाले आहे.
जितकी जाड बायको तितकं मोठं बक्षीस, या अनोख्या स्पर्धेची जगभरात चर्चा
GF सोबत कारमध्ये बसला, बायकोने पाहिलं अन् पतीने थेट बोनेटवरच...
बाजी पलटली, नेपाळचे PM बालेन शाह आता भारताच्या वाट्याला नाही जाणार
7 वार आणि 7 उपाय..! प्रत्येक दिवसासाठी खास तोडगा, जाणून घ्या
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
नाशिक येवला तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; कांदा चाळीचे पत्रे उडाले, दोडक्याची बाग भुईसपाट
बीड - जिल्ह्यात मध्यरात्री जोरदार पावसाची हजेरी, पर्यायी पूल गेला वाहून
चंद्रपुरात हत्तींचा थरार, वनविभाग हाय अलर्टवर, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
आंबोली चौकुळ परिसरात मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय
वादळी वाऱ्याने झाडे उन्मळली, आमदार अमोल जावळे यांच्याकडून प्रशासनाला पंचनाम्याचे निर्देश